Browsing Category

दिल्ली दरबार

विलासराव म्हणाले, “कितीही झालं तरी अशोक चव्हाण माझ्या लहान भावाप्रमाणं आहे”

साधारण १० वर्षांपूर्वीची घटना आहे..नांदेडमध्ये स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चालू होता. याच समारंभासाठी विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे एकत्र एकाच स्टेज वर जमले होते. म्हणजे एकाच पक्षाचे दोन मोठे नेते…
Read More...

सचिन सावंतांमुळेच राजीव सातव यांनी युवक काँग्रेसचा राजीनामा दिला होता…

असं म्हणलं जातं, सोनिया गांधी यांना जशी अहमद पटेल यांची साथ होती तशीच राहुल गांधी यांना राजीव सातव यांची साथ असायची. या विश्वासू मैत्रीची उदाहरणे कित्येकदा आपल्याला दिसून आलीत.  जेंव्हा राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली तेंव्हा…
Read More...

भाजप त्यांना मुल्ला मुलायम म्हणायची पण त्यांचं सरकार वाचवलं वाजपेयींनीच..!

उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य. जितकी चर्चा केंद्रातल्या निवडणुकांची होते, तितकीच उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांचीही. इथला प्रचार वेगळा, सत्तासमीकरणं वेगळी आणि युत्या-आघाडीही. आता भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे दोन पक्ष…
Read More...

३७० कलम हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले कमी झालेत का?

नुकताच गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. गेले काही दिवस तिथे उफाळून आलेला हिंसाचार व काश्मिरी पंडितांवर होत असलेले हल्ले या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. त्यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, …
Read More...

वाजपेयी इंदिरा गांधींच्या पाव्हनीच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभर बॅचलर राहिले

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ नैराश्यामध्ये गेला. त्यांना वाटलं की आता सर्वकाही संपलय. असं त्यांना वाटत होत कारण २०१४ साली राजकुमारी कौल यांचं निधन झालं होत. अटलजी आणि राजकुमारी कौल यांचा विषय…
Read More...

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा व्हायरल फोटो काय अभिमानाची नाही शरमेची बाब आहे.

स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष झाली आहेत. मात्र देशातील अनेक दुर्गम भागात बेसिक गोष्टींचा वणवा आहे. मात्र त्यातील एक गोष्ट गावापर्यंत पोचली की, लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करणारे बॅनर जागो जागी लावण्यात येते. ज्या गोष्टीची खंत वाटायला पाहिजे…
Read More...

मायावतींची बसप खरंच भाजपची ‘बी टीम’ आहे का?

असं म्हणतात देशाची सत्ता मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश जिंकणं महत्त्वाचं असतं. सध्या भारतीय जनता पक्षानं ४०३ पैकी तब्बल ३१२ जागा जिंकत उत्तर प्रदेशमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारचा कार्यकाळ पूर्ण…
Read More...

संघाच्या आणि अंबानींच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी राज्यपालांना ३०० कोटींची ऑफर होती ?

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर मोठा बॉम्ब टाकला आहे. राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना मलिक म्हणाले,  "मला काहीही बोलायची भीती नाही म्हणूनच उघड- उघड बोलतो. जर मी कसल्याही प्रकारचा…
Read More...

गोव्यात काँग्रेसने मागच्या वेळी माती खाल्ली आणि ते अजूनही सिरीयस घेत नाहीयत

गोव्यात २०१७ च्या सुमारास काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत होताच एक गेम झाला अन भाजपने गोव्यात सरकार स्थापन केलं. असो आत्ता पुन्हा गोव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. …
Read More...

तेरा पक्षांचा पराभव करून पहिल्यांदाच शिवसेनेचा ढाण्या वाघ विधानसभेत पोहचला होता.

शिवसेनेच्या काळात साधारण ५० वर्षांपूर्वी एक दैदिप्यमान घटना घडली होती. शिवसेनेचे पहिले  आमदार वानराव महाडिक हे सेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. हो आजच्या दिवशी या विजयाला बरोब्बर ५१ वर्ष पूर्ण झालीत. आता फक्त २० टक्के…
Read More...