Browsing Category
News
इंग्लिशचा गंधही नसलेला शेठजी तीन खंडाच्या कापूस व्यापाराचा बादशहा होता.
आजकाल उठल्या सुटल्या आपण इंग्लिश इज ग्लोबल लँग्वेज म्हणून ऐकत असतो. कॉर्पोरेट ऑफिस मध्ये अगदी चपराशाच्या मुलाखती देखील इंग्लिश मध्ये होतात. अगदी व्हाटस अप वर बोलताना इंग्लिश मध्ये टाईप केलं नाही तर गावंढळ म्हणून पोरी रिजेक्ट केलेले बांधव…
Read More...
Read More...
भावांनो, ही घ्या २०२१ च्या ड्राय डे ची यादी…
जिथ कमी तिथं आम्ही, या बोलभिडूवाल्यांनी संस्कृती नासवली. अरे काय बोलताय काय. दारू पिवून संस्कृती नासत असती तर इंद्रदेवाच्या सोमरसामुळे कधीच स्वर्गलोकातली राजेशाही बुडाली असती. अगदी अगदी सांगायचं झालं तर वेदांमध्ये देखील सोमरसाचे उल्लेख…
Read More...
Read More...
राजीव गांधींना मारण्यापूर्वी धनु व्ही. पी. सिंग यांच्या पाया का पडली होती?
२१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २१ मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये जे घडलं ते भीषण होतं. ३० वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी धनु नावाची मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली.
ती राजीव गांधी…
Read More...
Read More...
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी ‘सातवी पास’ ही अट योग्य वाटते का?
राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी सरपंच आरक्षण जाहीर होऊन त्यानुसार अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या तोफा धडाडायल काही दिवसातच सुरुवात होईल, पण अशातच आता हि निवडणूक लढवण्यासाठी…
Read More...
Read More...
पवारांच्या दोस्ताने इतक मोठ्ठं काम केलय की मोदींना देखील पुण्यात यावं लागलं…
स्वारगेटकडून ह़डपसरच्या दिशेने जाताना कॅम्पच्या पुढं गेलं की डाव्या बाजूला रेसकोर्स दिसतो. मी तर आयुष्यात पाहिलेला हा पहिला रेसकोर्स होता. आपल्या गावाकडच्या पोरांना जागा एकरात मोजायचं जाम कौतुक.
एवढ्या मोक्याच्या ठिकाणी एकरावर जागा बघुन…
Read More...
Read More...
मुंडे म्हणायचे, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते”
विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे म्हणजे महान लोकनेते. दुष्काळी मराठवाड्यातून आलेल्या या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला, आज दोघांच्याही मृत्यूनंतर एवढे वर्षे झाले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमतरता आलेली नाही.…
Read More...
Read More...
लालूप्रसाद यादव आणि भाजपा यांची युती शक्य आहे काय?
बिहार निवडणुकीचे मतमोजणी सुरु आहे. एक खरं आहे कि नितीशकुमार यांचा पराभव होणार आहे. एक्झिट पोल पासून याची चर्चा सुरु होती. महागठबंधनला बऱ्याच जागा मिळणार हे देखील दिसत होतं. पण आज सकाळपासून पाहिलं तर एक दिसेल की बिहार मध्ये त्रिशंकू अवस्था…
Read More...
Read More...
नक्की खरा फोटो कोणता…?
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात काल अर्णब गोस्वामी यांनी पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. भारतीय जनता पक्षाने ही तर आणिबाणी म्हणतं शिवसेनेला लक्ष केलं.
दोन वर्षांपूर्वीची केस रिओपन…
Read More...
Read More...
म्हणूनच हरेन पांड्या हत्या प्रकरणात मोदींच्या नावाची चर्चा होत राहते….
डिसेंबर २००२ साली ग्रोधा दंगलीनंतर राज्यातील पहिलीच विधानसभा निवडणूक होती. या निवडणूकीत भाजपाने मोठा विजय मिळवला होता.
नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री झाले.
हळू हळू केशुभाई पटेल यांच्यापासून गुजरात भाजपमधील सर्वच जेष्ठ नेते साईडलाईन…
Read More...
Read More...
म्हणून संघामध्ये ख्रिश्चन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती…
भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे दिल्लीत २० नोव्हेंबर १९४९ ला झालेल्या एका कार्यक्रमात म्हणाले होते,
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मुस्लिमविरोधी आणि हिंसक असल्याची लावली जाणारी दूषणे सर्वथा चुकीची आहेत. परस्पर धर्मांचा आदर आणि…
Read More...
Read More...