Browsing Category

News

छोडो भारत आंदोलनात पुण्यातील पहिला हुतात्मा १६ वर्षांचा नारायण दाभाडे होता

जुलै १९४२. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. भारताने क्रिप्स मिशन नुकती फेटाळून लावली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकण्याचे निश्चित करणारा एक ठराव केला आणि पुढे ७ आणि ८ ऑगस्टला मुंबईमध्ये गवालिया टँक…
Read More...

एक हुकूमशहा असा पण होता ज्याने सिंगल पोरांवर टॅक्स लावला होता कारण…

बेनीतो मुसोलिनी. हिटलरच्या जोडीचा जगातील दुसरा सर्वोच्च हुकूमशहा. फॅसिस्ट विचारसरणीचा शासनप्रमुख, ज्याने पहिल्या महायुद्धात इटलीची तटस्थ राहण्याची भूमिका सोडून देशाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले. प्रचंड मनुष्यहानी, आर्थिक हानी झाली…
Read More...

नाशिकच्या साखर कारखान्याने भारतातला पहिला चॉकलेट ब्रँड बनवला: रावळगाव

आपल्या पिढीच बालपण एका विचित्र स्थित्यंतरातून गेलं. जागतिकीकरण नुकतच जाहीर झालेलं. परदेशी ब्रँडेड कंपन्या भारतात याव की नको असं करत करत चाचपडत पाऊल टाकत होत्या तर जुन्या भारतीय कंपन्या देखील त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःमध्ये…
Read More...

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुपरस्टार रमेश देव यांच्या हातून आपलं उपोषण सोडलं

काही माणसांचं व्यक्तिमत्त्व इतकं सदाबहार असतं, की त्यांना पाहताक्षणी क्षणोक्षणी त्यांच्या दिलखुलास स्वभावाचा अनुभव मिळतो. असाच एक व्यक्ती म्हणजे रमेश देव. रमेश देव माहीत नाही, असा कोणीही मराठी प्रेक्षक सापडणार नाही. एकेठिकाणी…
Read More...

दहा वर्षे झाली आजही वारंगळमध्ये मुलींची छेड काढण्याच कोणी धाडस करत नाही कारण..

डिसेंबर २००८, आंध्रप्रदेशच्या वारंगल येथे दोन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींवर अॅसिड अॅटक झाला होता. स्वप्निका आणि प्रणीता नावाच्या या मुली मामनूर येथे असलेल्या आपल्या कॉलेजमधून घरी परत येत होत्या. त्यावेळी एका निर्जन ठिकाणी त्यांना…
Read More...

जेव्हा नाटकातला औरंगजेब चुकून ‘गेट आउट’ म्हणाला

मराठी रंगभूमी ही दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेली रंगभूमी. नाटक पाहणं हा मराठी नाट्यरसिकांसाठी एक सोहळाच असतो. आत्ता जरी इतकं होत नसलं तरी पूर्वीच्या काळी 'गंधर्व नाटक कंपनी' सारख्या मोठ्या कंपनी नाटक पाहायला येणाऱ्या रसिकांवर अत्तरांचे…
Read More...

विश्वेश्वरय्या यांच्या इंजिनियरिंग कारकिर्दीची जडणघडण धुळे शहरापासून झाली.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. भारताचे आधुनिक विश्वकर्मा. संपूर्ण देशभरात त्यांनी उभारलेली धरणे, बंधारे, बंदरे, पूल आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. ब्रिटिशांनी देखील त्यांच्या कार्याला सर्वोत्तम मानले. स्वातंत्र्यापूर्वी व…
Read More...

उस्मानाबादच्या १५० वेठबिगार कामगारांना त्यांच्यामुळे जीवनदान मिळाले होते

आर्य समाजाचे नेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि हरियाणाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी अग्निवेश यांनी यातील…
Read More...

स्वत:चा मठ वाचवण्यासाठी पुढे आलेले केशवानंद भारतीय राज्यघटना वाचवून गेले..

भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना (Basic structure) ज्या खटल्याद्वारे निश्चित केली गेली त्या खटल्याचे याचिकाकर्ते स्वामी केशवानंद भारती यांचे नुकतेच निधन झाले. 1973 सालच्या या खटल्याने मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडून संसदेच्या…
Read More...

नगर मधल्या सर्वात हूशार माणसामुळं सांगली जिल्ह्यात कारखाना उभा राहू शकला

एखाद्या माणसाची ओळख सांगण्यासाठी विशेषण लावलं जातं. म्हणजे सहकारमहर्षी, कृषीमहर्षी, विचारक, सुधारक वगैरे वगैरे. पण एखाद्या माणसाची ओळख करुन द्यायची झाल्यास एखादं पान खर्च होणार असेल तर..? आत्ता आपण त्यांची ओळख सांगण्याचा छोटासा प्रयत्न…
Read More...