Browsing Category
News
ह्या ५ कारणांमुळे मोहित कंबोज आज मुंबई-भाजपमधला सगळ्यात मोठा चेहरा बनले
एक अमराठी नेता मुंबईत येतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु बनतो. मी बोलतेय ते भाजप नेते मोहित कंबोज यांच्याबद्दल.
१७ ऑगस्ट रोजी मोहित कंबोज यांनी ट्विट केलं कि "लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जेल मध्ये जाणार".. त्यांच्या या…
Read More...
Read More...
ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा बाजार उठलाय त्या ‘रेवडी कल्चरची सुरुवात दक्षिणेतून झाली
अलीकडेच मोदींनी, निवडणूक आल्या कि पक्षांनी 'फुकट रेवड्या उडवू नये' असं म्हणत राजकीय पक्षांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर याबाबत सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने स्टेटमेंट केलं आहे कि, राजकीय पक्षांच्या फुकट…
Read More...
Read More...
दीड हजार मृत्यू, सहा हजार अपघात तरीही ११ वर्षांनंतरसुद्धा मुंबई गोवा हायवेचं काम का थटलंय?
नाईन्टीजच्या पोरांसाठी गोव्याला जायचं आणि तेही बाय रोड हे खूळ कोणी डोक्यात घातलं असेल तर ते दिल चाहता है या पिक्चरने. सिड, आकाश आणि समीर यांचं मस्त फोर व्हीलरनं गोव्याला जाणं, बॅकग्राऊंडला दिल चाहता है गाणं आणि हिरवीगार झाडी , छोटी शहरे…
Read More...
Read More...
महाराष्ट्रच नाही तर सगळ्या देशाने फॉलो करण्याचा आग्रह होतो, तो ‘ओडिसा पॅटर्न’ असा आहे
ओडिशा, पूर्व भारतातलं एक राज्य. क्षेत्रफळाच्या बाबतीत ओडिशा आठव्या क्रमांकावर येतं. ओडिशाची भाषा, तिथली संस्कृती या गोष्टी अजूनही भारतातल्या बऱ्याचशा भागात माहीत सुद्धा नाही. पण एक क्षेत्र असंय जिथं भलीभली राज्यसुद्धा ओडिशाची बरोबरी करु शकत…
Read More...
Read More...
ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना काय फायदा होतो?
परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार उडवला आहे. पुण्यासारख्या शहरातील पावसाचे व्हिडिओ शेअर झाले, मीडियानेही ते कव्हर केलं. मात्र याहूनही जास्त हानी झाली आहे ती शेतकऱ्यांची. खरीप हंगामाचं पीक काढणीलाच आलं होतं मात्र ऐन टायमाला आलेल्या…
Read More...
Read More...
ब्रिटिश काळात ‘पंखेवाले’ म्हणून मिळणारी शिक्षा एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हती…
उकाड्यात अर्ध्या लोकांना बर्फाचा गोळा आठवतो तर अर्ध्या लोकांना तो 'फ्रीज मध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या का ? ' तो वाला जोक आठवतो. त्यात फॅशन ब्युटी गँग यांचं वेगळच गणित असतं स्कार्फ पासून ते उन्हापासून बचाव करणाऱ्या क्रीम लावून बाहेर…
Read More...
Read More...
खरंच सरकारी कार्यालयांत फोनवर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सक्ती…
नुकताच ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला....
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नवनियुक्त वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक घोषणा केली"इथून पुढे महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर…
Read More...
Read More...
महाराष्ट्रच नाही तर दिल्ली, तेलंगणा सारख्या राज्यातील मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही
दिड महिना रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप अखेर रविवारी करण्यात आले. बंडखोरी, सर्वोच्च न्यायालयात खटला, अनेकांची मर्जी सांभाळत शिंदे-फडणवीस सरकारने खाते वाटप केले. यामंत्रीमंडळात एकही महिला नसल्याने टिका होऊ लागली आहे.…
Read More...
Read More...
अंबानींना जीवे मारण्याची धमकी आलीये पण त्यांची सुरक्षा व्यवस्थाही तेवढीचं तगडी आहे
देशातला दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टी मिडिया आणि सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतात. मग त्यांचं घर अँटीलिया असो वा लंडनमधील स्टोक होम असो...
मात्र मुकेश अंबानी पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे…
Read More...
Read More...
घराणेशाही ते आत्मनिर्भर भारत; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून महत्वाचे मुद्दे मांडले
भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्या शुभेच्छा दिल्या.
मोदी यांनी नवव्यांदा…
Read More...
Read More...