Browsing Category

कट्टा

विमानात झोपलेला हमाल, डायरेक्ट अबुधाबी रिटर्न ठरलाय

आजही कट्ट्यावर किंवा चौकात बसल्यावर पोरा-पोरींना विचारा... विमानानं प्रवास करण्याचं लय लोकांचं स्वप्न अजून अपूर्ण आहे. खिडकीत निवांत बसायचं आणि बाहेरच्या दृश्याचे फोटो काढून इन्स्टाला टाकावेत, विमान हवेत उडाल्यावर खरंच पोटात गोळा येतो का ते…
Read More...

गोऱ्यांची मक्तेदारी मोडत ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा करणं भारतामुळेचं शक्य झालंय !

एक गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो.... चाहे गोरी हो या.....थांबा.. पुढचं बोलत नाही.. कारण घात केलाय गोऱ्यानी आपला, चहा पाजून पाजून.. संध्याकाळच्या निवांत वेळी कडक चहा आणि समोसा असं परफेक्ट कॉम्बिनेशन ठरलेलं असत. चहा शिवाय…
Read More...

८० वेळा फेल झाली, आज तिने बनवलेल्या कापडाचं कौतुक इस्रोपासून जगभरात होतंय

गेल्या जवळपास २ वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलंय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या भयंकर विध्वंसानंतर आता संक्रमितांची संख्या जरी कमी झाली असली तरी नवनवीन व्हेरियंट धडकी भरवतायेत. संक्रमण जरी कमी असले तरी आकडे समोरच येत आहेत. पण कोरोनाच्या…
Read More...

स्विट्झरनं धक्के खाल्ले, म्हणून आज महिला मॅरेथॉनमध्ये पळू शकतात…

थंडीचे दिवस आहेत... सकाळ सकाळ उठून जॉगिंग-बिगिंगला गेलाच, तर आजूबाजूला बघा. जितकी पोरं पळताना दिसतील, तितक्याच पोरीही. आता कुणी का असंना. लॉकडाऊनमुळं आणि बसून बसून वाढलेली पोटं आत घेणं, सगळ्यांनाच गरजेचं आहे. मुली सहजपणे रस्त्यानं पळताना…
Read More...

मोदींनी आपल्यावर होणाऱ्या टिकेला फाट्यावर मारत काशी धामचा इव्हेन्ट धमाक्यात साजरा केलाय

पंतप्रधान मोदी कुठेही असले, कुठल्याही देशाच्या दौऱ्यावर असो वा देशातल्या दौऱ्यावर असो… मोदींचा, त्यांची स्टाईल आणि त्यांचा अंदाज.. चर्चेचा विषय असतो. साहजिकच आहे त्यांचा वाराणसी दौरा देखील सर्वांच्याचं नजरेत आला आहे..काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे…
Read More...

कोकणच्या सुपुत्राने राज्यातलं पहील खाजगी बंदर उभारून आपल्या मातीचे पांग फेडले होते

उच्च शिक्षण घेऊन किंवा आपल्या अनुभवाच्या जोरावर परदेशात जाऊन आरामाची नोकरी करणारे बरेच असतात. पण आपल्या देशात राहून त्याचं अनुभवाच्या जोरावर आपल्या मदतीने इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी माणसं फार कमी पहायला मिळतात, त्यातलचं एक…
Read More...

लंकेत घुसलेल्या मेजर रामस्वामींनी गोळ्या लागल्या असतानाही 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला

80 च्या दशकाच्या शेवटी, एक काळ असा आला जेव्हा श्रीलंका सिव्हिल वॉरचा सामना करत होता. भारत-श्रीलंका करारानुसार, शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी भारतीय लष्कर तेथे गेले. भारतीय लष्कराने श्रीलंकेत केलेल्या या ऑपरेशनला 'ऑपरेशन…
Read More...

महामारी पसरु नये म्हणून लाखभर लोक या बेटावर नेली आणि जिवंत जाळली…!

जगाच्या कानाकोपऱ्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाआम्हाला ठाऊक नाहीत. जग रहस्यमय ठिकाण आणि गोष्टींनी भरलेले आहे. ज्याचे रहस्य मानव असो वा शास्त्रज्ञ कुणीच सोडवू शकलेलं नाही. अनेक गावे, अनेक शहरे, अनेक इमारती आणि अशी अनेक बेटे आहेत, जी…
Read More...

आंदोलनातले साधेसुधे हरेंद्र ताऊ शेतकऱ्यांसाठी सेलिब्रिटी बनले होते…

शेतकरी या देशाचा कणा आहे असं आपण म्हणतो किंबहुना ते मान्यच करावं लागतं. कृषिप्रधान देशाचा मणका म्हणजे शेतकरी, संबंध देशाला अन्न पुरवून आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो. पण कधी कधी शेतकरी त्याच्या स्वॅगमुळे सुद्धा चर्चेत येतो, आजचा किस्सा अशाच…
Read More...

गांधी घराण्याची सगळी पोरं जिथं शिकलेत ते ‘डून स्कूल’ नेमकं आहे तरी काय

मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाहिलंच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं.  इंदिरा गांधींच्या आणिबाणी बरोबरच संजय गांधी याचं हुकूमशहासारखं वागणं याच भांडवल करून जनता पार्टीच सरकार सत्तेत आलं होतं. आपल्या वागण्यामुळं आपल्या आईला सत्ता…
Read More...