Browsing Category
कट्टा
मेस चालवून नवऱ्याची साथ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी राजकारणात देखील गाजल्या
राजकारण महाराष्ट्राचं असो वा देशाचं, प्रत्येक राजकीय व्यक्तीने, पुढाऱ्याने आपले राजकीय वारसदार जन्माला घातले. पोटची मुले नसतील तर मानसपुत्र पुढे आणले. राजकारणी म्हणून पार अपयशी झालेल्या इसमांनीही तेवढा एक पराक्रम आपल्या नावावर नोंदविलेला…
Read More...
Read More...
बायडन तात्या आता उपराष्ट्रपती कमला ताईंना अमेरिकेच्या खिंडीत गाठायला लागलेत.
आज एक मोठी बातमी आहे. भारतातल्या ज्या ज्या लोकांनी अमेरिकेत जो बायडन निवडून आले म्हणून आपल्या दारात फटकड्या फोडल्या त्या त्या लोकांसाठी हा धक्का असू शकतो.
कारण काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस…
Read More...
Read More...
लॉकडाऊनच्या मंदीत संधी साधणारी कंपनी म्हणजे डन्झो
फार जुना नाय आत्ताआत्ताच घडलेला एक किस्सा आहे. आम्ही काही कार्यकर्त्यांनी रस्सा मंडळाचं आयोजन केलं होतं. म्हणजे कसं काही कार्यकर्ते घरातून तेल, मसाला आणि सगळं मटरेल घेऊन आले आणि ज्याचं घर सगळ्यात मोठ्ठय त्याच्या घरी रस्सा मंडळ झालं. आता…
Read More...
Read More...
मर्डरची केस फक्त एका शार्क माशामुळे सुटली होती
असं म्हणतात की चोर कितीही प्रो असला तरी तो काहीना काही खूण मागे ठेवतो आणि पकडला जातो. काही केसेसमध्ये खरंच चोर अल्ट्रा प्रो निघतो आणि पोलिसांना सुद्धा गुलीगत धोका देतो. असाच एक आजचा किस्सा एडविन स्मिथच्या हत्येच्या केसबद्दलचा जाणून घेऊया…
Read More...
Read More...
सुभाषबाबूंच्या मृत्यूचे वृत्त कळताच गांधीजी म्हणाले, ‘तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा…
कंगना रानौत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने विधान केलं होत कि, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता अगदी कालपर्यंत हा वाद पेटत होता. त्यातच आता कंगनाच्या…
Read More...
Read More...
सलीम अलींच्या आंदोलनामुळे सरकारला चक्क धरणाची जागा बदलावी लागली होती
पर्यावरणरक्षणासंदर्भात स्वातंत्र्यानंतर देशात जी आंदोलने झाली, त्यांमधील 'सायलेंट व्हॅली' हे दक्षिण भारतातील सर्वांत महत्त्वाचं आणि यशस्वी आंदोलन.
या आंदोलनात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, तज्ज्ञ आणि नामवंत व्यक्तींचा प्रमुख सहभाग होता.…
Read More...
Read More...
बिझनेसमन लोकांच्या उल्हासनगरमध्ये युट्युबचा किंग जन्माला आला : आशिष चंचलानी
यू ट्यूब म्हणल्यावर सगळ्या जॉनरचे व्हिडिओ पाहायला मिळतात पण लोकं सगळ्यात जास्त प्रेफर करतात ते म्हणजे कॉमेडी व्हिडिओ. दिवसभर कामधंदे करून थकलेले भिडू रात्री डोक्याचा शिणभाग हलका करण्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बघतात. आता कॉमेडी करणारे पण बरेच…
Read More...
Read More...
बिरजूची बर्फी भारतातच नाही तर कॅनडा आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा फेमस आहे
'खाने के बाद कुछ मीठा होना चाहिये', 'घरात शुभकार्य आहे, काहीतरी गोड पाहिजे राव', असं ह्या ना त्या बहाण्यानं आपण मिठाई खाण्याचा चान्सचं पाहत असतो. पण मिठाई खायला काय कारण लागत नाही. असं म्हणतात कि, मिठाईचा गोडवा आपल्या नात्यांना आणि जवळ करत.…
Read More...
Read More...