Browsing Category
कट्टा
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांपर्यंत अलिबाग शहरामध्ये वीजच नव्हती. त्यालाही एक कारण होतं..
रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर. अलिबाग ची ओळख इथले सुंदर बीच, कोकणातील निसर्गसौंदर्य, अस्सल रानमेवा यांनीच आहे. मुंबईपासून अंतर साधारण १२० किमी. समुद्रमार्गे फेरीने गेलं तर आणखीन जवळ. त्यामुळे मुंबईकरांसाठी हक्काचं हॉलिडे डेस्टिनेशन अलिबागच…
Read More...
Read More...
गाड्यांमध्ये सीएनजी येण्यामागं या भिडूची मेहनत आहे
प्रदूषण ही एक अशी समस्या आहे, जी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिल्ली शहर तर या प्रकारात जगात टॉपला आहे. म्हणजे सध्याचीच परिस्थिती बघा ना, दिल्लीच्या हवेमध्ये AQI ४९९ रेकॉर्ड करण्यात आले आहे. राजधानीतल्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारला…
Read More...
Read More...
मुंबईच्या रस्त्यावर बॅग विकणाऱ्या पोरानं अडीचशे कोटींची कंपनी उभारली….
1992 चं वर्ष होतं. या वर्षी बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यापैकीच एक घटना म्हणजे हर्षद मेहता घोटाळा. या घटनेत बऱ्याच लोकांना आपले पैसे गमवावे लागले होते आणि त्या पैसे गमावलेल्या लोकांमध्ये होता झारखंड मधला व्यापारी मूलचंद जैन. या घोटाळ्याने…
Read More...
Read More...
गुजरातमध्ये गॉडमदरची दहशत इतकी होती की नाल्यांमधून रक्त वाहायचं…
गुजरात म्हणल्यावर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात महात्मा गांधी. पोरबंदर सारख्या जागेच विशेष स्थान भारतात आहे. पण याच पोरबंदर मध्ये अजून एक धडकी भरवणारी ओळख म्हणजे पोरबंदर पासून 40 किमी अंतरावर वसलेला कुतीयना कसबा हा गॉडमदर संतोकबेन…
Read More...
Read More...
मोदीजी येणार म्हणल्यावर हबीबगंज स्टेशनचं नावच बदलून टाकलं…
शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, नावात काय आहे ?
पण एक सांगू का ? मला हे खुळचटपणाच वाटत बाबांनो. कारण माझा एक दोस्त म्हणतो, नावात काही नसल तर मग लोकांस्नी काय नंबरान बोलवायचं का ? म्हंजी अमके तमके सायेब... म्हणायचं सोडून, ४२० नंबरचे सायेब…
Read More...
Read More...
माजी विद्यार्थ्यानं आयआयटीला ७५ करोड दान दिलेत
आयआयटी इन्स्टिट्यूट कुणाला माहिती नाही ? प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असते कि, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घ्यावं...आपल्या सीव्ही मध्ये 'आयआयटीयन' लावणे म्हणजे एक प्रकारचं भूषण मानलं जातं.
असो याच आयआयटीला भूषण वाटावं…
Read More...
Read More...
चकमकीत ७ जणांना गुडघ्याच्या खाली एकाच ठिकाणी गोळ्या लागल्या, हे कसं काय
उत्तर प्रदेश पोलीस नेहमीच चर्चेचा विषय असतात. ही चर्चा सरकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची असते. म्हणजे एखाद प्रकरणं दोन दिवस माध्यमांत आलं, तर दुसरं तयारचं असत. आताही युपी पोलीस चर्चेत आलंय, ते आपल्या हटके एन्काऊंटरमुळे.
हा…
Read More...
Read More...
गुडघ्याला बाशिंग बांधून हे लग्नाळू जोडपं जेलमध्ये लग्न करणारेत !
तुम्ही डेस्टीनेशन वेडिंग पाहिलं असेल...फार तर फार गोवा किंव्हा मग लयच श्रीमंत, सेलेब्रेटी लोकं असतील तर मालदीवमध्ये ...असो तुम्हाला अशा लग्नांची जर निमंत्रण आली तर तुम्ही जायचा चान्स सोडत नसाल. पण एक असं लग्न आता होणारे. डेस्टीनेशन वेडिंग…
Read More...
Read More...