Browsing Category

कट्टा

काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : ५० लाख खर्च करुन २,००० कोटी मिळवले..?  

शरद पवार, राज ठाकरे, नवाब मलिक, चिदंबरम यांच्या पाठोपाठ ED च्या चौकशीचा फेरा आत्ता राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे सरकला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशी करण्यासाठी ED च्या कार्यालयात उपस्थित राहण्याचं समन्स राहूल गांधी व सोनिया…
Read More...

या कारणामुळं तिरूपतीला जावून लोक टक्कल करतात, पण पुढे या केसांच काय होतं…?

सोशल मीडियावर अभिनेत्री दिप्ती ध्यानी सध्या फुल्ल हवा करतेय. कारण म्हणजे तिचा पती अभिनेता सूरज थापरसाठी तिने केलेलं मुंडण.
Read More...

गॅंगस्टर सुख्खाला पोलीस व्हॅनमधून बाहेर खेचून मारण्यात आलं, गेम झाल्यानंतर तिथेच भांगडा केला.. 

सिद्धु मुसेवालाच्या मृत्यूनंतर सर्वात पहिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आलं ते आप पक्षाला. या पक्षानेच सिद्धु मुसेवालाची सिक्युरिटी काढून घेतल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पण एक गोष्ट हे आरोप करताना विसरण्यात आली…
Read More...

महाराष्ट्र, कर्नाटक की आंध्रप्रदेश ; हनुमान नक्की कुठे जन्मले…हा सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे..

हनुमान नक्की कुठं जन्मले ? कर्नाटक? महाराष्ट्र? आंध्र प्रदेश? गुजरात, झारखंड की बिहार?  हा प्रश्न निर्माण झाला कारण या राज्यातील महंत आमच्याच राज्यात हनुमान जन्मलेत म्हणून दावा करत आहेत. भगवान हनुमानाचे जन्मस्थान हे नाशिकमधील अंजनेरी…
Read More...

भारतातील पहिली डिलक्स ट्रेन ‘डेक्कन क्वीन’ आज 92 वर्षांची झालीये…

मुंबई-पुणे प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र अनेकांची पहिली पसंती असते ती डेक्कन क्वीनला. डेक्कन क्वीनवर पुणेकरांचं विशेष असं प्रेम आहे. तिला दख्खनची राणी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. ब्रिटिश अधिकाऱ्यांना मुंबई-पुणे दरम्यान आरामशीर…
Read More...

नुसता पेन बदलल्याने सुभाष चंद्रांनी राज्यसभा गाठली होती

राज्यसभा निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे. आपल्या कोट्यापेक्षा जास्तीचा उमदेवार उभा केल्याने सर्वच राज्यात निवडणुकीची रंगात वाढली आहे. इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड सारखंच असणाऱ्या राज्यसभेचा वरिष्ठ सभागृह, विचारवंताचे सभागृह अशी वाहवा करण्यात…
Read More...

पोलिसांना टीप देऊन मुंबई वाचवणाऱ्या, सलीम लंगडाच्या खुन्याची टीप अजून मिळालेली नाही

कुठलीही क्राईम वेब सिरीज घ्या किंवा अगदी क्राईम पेट्रोलचा शो. पोलिसांकडे कुठल्या अवघड केसचा तपास आला, की एका कॅरॅक्टरची एंट्री होते. ते कॅरॅक्टर म्हणजे, टिपर किंवा खबऱ्या. कुठल्या गॅंगमध्ये काय चाललंय, कुणाची सुपारी कुणी वाजवली, कोण…
Read More...

कापूस खरेदीपासून सुरुवात करत माणूस किती मोठा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे बिर्ला

भारतात अनेक मोठे उद्योजक आहेत ज्यांनी जागतिक स्थरावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या कंपन्या जगातील कानाकोपऱ्यात पोहचवील्या. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. यात टाटा आणि इतर कंपन्या बरोबर एक…
Read More...

कट्टर धर्मांध लोकांच्या नाराजीला फाटा देऊन रेहमानने वंदे मातरम गायलं होतं…

आयपीएलची फायनल अगदी जल्लोषात आणि थाटामाटात पार पडली. मॅच सुरू होण्याच्याही आधी काय गाजलं असेल, तर आयपीएलचा समारोप सोहळा. नेहमीप्रमाणे बॉलिवूडच्या सिताऱ्यांची हजेरी, गाणं, डान्स असं बरंच काही या समारोप सोहळ्यात झालं.  पण या सगळ्यात कुठली…
Read More...

इतक्या मेहनतीने ७ लाखांची खंडणी ब्रिटिशांनी गोळा केली आणि खाजा नाईकांनी ती लुटून नेली….

१७ नोव्हेंबर १८५७ चा दिवस होता. जांभळी चौकात सामसूम होती. इतकी शांतता होती की कोणाची तरी मृत्यू झाला असावा. ब्रिटिशांनी भारतीय जनतेकडून जबरदस्ती करून खंडणी वसूल केली होती. या वसुलीच्या बदल्यात भारताच्या गोरगरीब जनतेने ब्रिटिशांना…
Read More...