Browsing Category

तात्काळ

आजच्या शेतकरी आंदोलनाची तेव्हाच्या अण्णा आंदोलनाशी तुलना होवू शकते का ?

सलग वर्षभर शेतकरी कृषी कायदे मागे घ्यावे म्हणून आंदोलनाला बसले होते. कायदे मागे घ्यायला ना सरकार तयार होत, ना शेतकऱ्यांनी आपला मुद्दा सोडला होता. शेवटी गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषि कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान…
Read More...

नितीआयोग आणि अर्थमंत्रालयाच्या आक्षेपानंतर देखील ६ विमानतळं अदानी समुहाकडे गेलेत

गौतम अदानी, देशातील नामांकित उद्योगपती. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, ऍग्री लॉजिस्टिक, अदानी गॅस लिमिटेड अशा विविध नामांकित ब्रँडचे मालक. त्यांच्या याच ब्रँडनेममध्ये मागील २ वर्षांपासून अदानी एअरपोर्ट या ब्रँडचा समावेश झाला आहे. बोली लावून…
Read More...

या घटनेनंतर अर्णबने आपल्या पत्रकारितेचा गियर बदलला…

अर्णब गोस्वामी, देशात मागच्या २ ते ३ महिन्यापासून सतत चर्चेत असणारे पत्रकार. आधी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात, नंतर कथित TRP घोटाळ्यात, आणि आता केंद्रीय मंत्र्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचं व्हॉटसअप चॅट बाहेर आल्याच्या प्रकरणात. एकाच…
Read More...

भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि जगातला श्रीमंत माणूस एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत

फ्यूचर ग्रुपचे किशोर बियानी आणि अमॅझॉनचे जेफ बेजोस यांच्या दरम्यानची सध्या चालू असलेली कॉरपॉरेट लढाई म्हणजे एखाद्या बलाढ्य पैलवानासमोर एखाद्या किरकोळ अंगाच्या माणसानं लंगोट घालून शड्डू मारत आव्हान देण्यासारखं आहे. आणखी उदाहरण सांगायचं…
Read More...

राजकारण्यांपासून सुपरस्टारपर्यंत कोणालाही दयामाया न दाखवणारा NCBचा सिंघम

NCB म्हणजेच नार्कोटिक्स क्राईम ब्युरो. नुकताच त्यांनी मुंबईच्या मुच्छड पानवाल्यावर कारवाई केली. मुंबईचा हा मर्सिडीजमधून फिरणारा हायप्रोफाईल पानवाला अनेक सेलिब्रिटींना अंमली पदार्थ सप्लाय करायचा असं म्हणतात. त्याच्या अटकेमुळे मुंबईत अनेक…
Read More...

समजून घ्या ग्रामपंचायतीला मतदान का करायचं असतं…

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. बऱ्यापैकी ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. तर राहिलेल्यांसाठी उद्या मतदान होत आहे. मागच्या महिनाभरापासून पायाला भिंगरी बांधून जीव-तोड प्रचार करणाऱ्यांचं गावगाडा चालवायला मिळणार…
Read More...

सदफला गाडी मिळाली ; समाजात मदतीला धावून येणारे अनेकजण आहेत…

चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजारों बोटं असोत असं जेष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे म्हणतात. याचाच प्रत्यय सदफच्या निमित्ताने आला. सदफची दूचाकी कुंभार्ली घाटातून चोरीला गेली होती. हा सदफ कोण आणि नेमकं काय करतो हे आम्ही बोलभिडूच्या माध्यमातून…
Read More...

४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची केस लढणारा एकमेव वकील म्हणजे शरद बोबडे

गेली दोन महिने दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलं होतं. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते. चर्चा चालू होत्या मात्र हे आंदोलन दडपण्याकडे त्यांचा कल आहे असं शेतकरी…
Read More...

इलॉन मस्कच्या ट्विट मधल्या घोळामुळे या कंपनीचे शेअर्स ११ हजार टक्क्यांनी वाढले.

'यूज़ सिग्नल’ म्हणजेच सिग्नलचा वापर करा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आलेल्या इलॉन मस्क यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेल्या या दोन शब्दांच्या ट्विटने जगभरात खळबळ उडवून दिली होती. आता तुम्ही म्हणाल चार-पाच दिवसांपूर्वी घडलेली…
Read More...

धनंजय मुंडे प्रकरणाची कायदेशीर बाजू : कायदेतज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कार आणि दुसरी पत्नी लपवल्याच्या आरोपांवरून काल पासून राज्यात चर्चा चालू आहे. भाजपने या प्रकरणी मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. निवडणूक शपथपत्रात त्यांनी या…
Read More...