Browsing Category
तात्काळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद तरुणाकडे सोपवण्याविषयी पक्षातील तरुण नेत्यांना काय वाटत?
महाराष्ट्रात सध्या प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे द्यावे किंवा तरुण नेतृत्वाकडे सोपवावे अशी मागणी स्वतः थोरात यांनी केली आहे. त्यामुळे तरुणांना संधी…
Read More...
Read More...
वर्तमानपत्रांचा खप खरच कमी झालाय का?
दिवाळीनिमित्त गावी गेल्यानंतर समजलं की वर्तमानपत्र आजही सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोना आला आणि पेपरवाल्यांची सुट्टी जाहीर झाली. पहिले काही दिवस तर सरकारमार्फत अधिकृत बंदी होती. ही बंदी उठली तोच आमच्या मुंबईतल्या सोसायटीने नियम करुन…
Read More...
Read More...
एकेकाळी नंबर वन असणाऱ्या ‘बीएसएनएल’चा बाजार कशामुळे उठत आहे ?
अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. देश नव्या शतकाकडे जात असताना वाजपेयींनी विकासासंबंधी घेतलेल्या काही महत्वपुर्ण निर्णयांनी देशाचं वातावरण काहीस उत्साही होतं. यात भारतातील चार महत्वपुर्ण शहरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोनची…
Read More...
Read More...
देशातील पहिलं आणि एकमेव स्वातंत्रसैनिकांच अधिवेशन भरवणारे नेते म्हणजे विलासकाका
यशवंतराव चव्हाण तेव्हा केंद्रात मंत्री होती. याचवेळी सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसचा पाया रचण्यात त्यांचा अग्रकम होता. सातारा जिल्ह्यातून कॉंग्रेसी नेत्यांना ताकद देणे, त्यांच्यापाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचं काम यशवंतराव चव्हाण करत होते.…
Read More...
Read More...
पत्रकाराची कमाल ; सलग ५० व्या वर्षी गाव बिनविरोध करून परंपरा राखली…!
राज्यातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
कोरोना संसर्ग अजून ही आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे निवडणूका न घेता ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात. अशी मागणी सर्वच स्तरांमधून होत होती, अगदी…
Read More...
Read More...
लव्ह जिहाद विरोधात कायदा आणलेल्या युपीमध्ये गेल्या १ महिन्यात काय-काय घडले?
काल मध्यप्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी मंजुरी दिली असून त्यावर अध्यादेश देखील आणला जाणार आहे. असा कायदा करणारे मध्यप्रदेश मागच्या १ महिन्यामध्ये उत्तरप्रदेश नंतरचे दुसरे राज्य ठरले आहे.
त्यामुळे हा वादग्रस्त कायदा…
Read More...
Read More...
ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी ‘सातवी पास’ ही अट योग्य वाटते का?
राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी सरपंच आरक्षण जाहीर होऊन त्यानुसार अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या तोफा धडाडायल काही दिवसातच सुरुवात होईल, पण अशातच आता हि निवडणूक लढवण्यासाठी…
Read More...
Read More...
काँग्रेसचे अध्यक्ष बदलत राहिले पण तिजोरीच्या चाव्या व्होरांच्या हातातच राहिल्या.
९ मार्च १९८५ मध्यप्रदेश विधानसभेचा निकाल हातात आला होता. काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी शपथ देखील घेतली होती. अचानक त्यांना दिल्लीत पंतप्रधानांचे मंत्रिमंडळाची यादी बनवण्यासाठी म्हणून बोलवणे आले.
अर्जुनसिंग तिथे पोहचले आणि…
Read More...
Read More...
बिबट्याला मारण्यासाठी प्रशासनात नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी कशा प्रकारे देण्यात येते..
नुकताच करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर यश आलं. बारामतीच्या हर्षवर्धन तावरे यांची टीम वनखात्या बरोबर गेले काही दिवस या बिबट्याच्या शोधात होती. या टीममधील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध…
Read More...
Read More...
९८ व्या वर्षी पर्यंत सक्रिय राहून सच्चा स्वयंसेवक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं..
मा.गो.वैद्य देशाच्या नामवंत पत्रकार- संपादकांपैकी एक. जवळपास १४ वर्षे ते नागपूरच्या 'तरुण भारत' दैनिकाचे संपादक होते. तसेच त्यांची दुसरी ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी मुख्य प्रवक्ते आणि जेष्ठ नेते.
आज ही देशभर प्रवास, सर्व…
Read More...
Read More...