Browsing Category

तात्काळ

कृषी कायद्यांना स्थगिती हा शेतकरी आंदोलनाचा विजय आहे का?

मागील दीड महिन्यांपासून कृषी कायद्यांवरून सरकार व शेतकऱ्यांमधील चालू असलेल्या चर्चेवर ताशेरे ओढत न्यायालयाने आज कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती दिली आहे. "संपूर्ण महिनाभर चर्चा सुरू आहे परंतु, काहीही तोडगा निघू शकलेल नाही. हे खेदजनक आहे,…
Read More...

ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा फड आत्ता तरुण पोरं गाजवायला लागल्यात भिडू…!

राजकारण गावातलं असो कि, राज्याचं, नाही तर मग देशाचं असो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात आपल्याला सगळ्यात जास्त कोण दिसत असायचं तर ते अनुभवी आणि जेष्ठ नेतृत्व करणारे नेते. पक्ष कोणताही असला तर ग्रामपंचायत सदस्यापासून सगळीकडे जेष्ठ…
Read More...

मोजून-मापून बोलणाऱ्या प्रमोद महाजनांचे PA मात्र घसरत घसरत गेले…

प्रमोद महाजन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेतृत्व होते. ते महाराष्ट्रातील काही निवडक नेत्यांपैकी एक होते ज्यांचा मागे प्रसिद्धीचं एक वलय होतं. जनतेचा त्यांना पाठिंबा होता. ते अत्यंत धडाडीचे नेते तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट…
Read More...

ओम प्रकाश बिर्लांची पोरगी UPSC ची परिक्षा न देताच IAS झालीए का…? 

काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्लाच्या पोरीने UPSC पास केल्याची बातमी आली. आत्ता UPSC निकाल आपल्याला सवयीचा झालाय. म्हणजे कस निकाल लागला तर पत्रकार लगेच सक्सेस स्टोऱ्या करायला घेतात. पण इथं मुख्य मॅटर असा झाला…
Read More...

राज्यात मागच्या ६ महिन्यांपासून बालहक्क आयोगच अस्तित्वात नाही…

शनिवारचा सूर्य उगवला तेच वाईट बातमी घेऊन. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि ही दुर्दैवी घटना…
Read More...

भंडाऱ्यामध्ये नेमकं काय घडलय..?

शनिवारची पहाट एक मन सुन्न करणारी बातमी घेऊन आली. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि…
Read More...

कोरोनाने या ७ जणांना अब्जाधीश बनवलयं….

कोरोनाच्या मागच्या ८ ते ९ महिन्यांच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योगधंद्यांना जागेवर बसवल. कर्जबाजारी बनवलं, पण त्याच दरम्यान मार्चमध्ये कोरोना येण्यापूर्वी ज्यांची नाव कधी चर्चेत देखील नव्हती अशा आरोग्य क्षेत्रातील ७…
Read More...

औरंगजेबाने पुण्याचं नाव बदलून ‘मुहियाबाद’ असं केलं होतं

नामांतरच्या सगळ्या वादाचा मूळ आहे मुघल बादशाह औरंगजेब. अत्यंत पाताळयंत्री माणूस. त्याच्या पूर्वीचे मुघल बादशाह काही आदर्श वगैरे नव्हते पण या औरंगजेबाने सत्तेत आल्यावर एवढे घोळ घातले की आजकाल अकबर सुद्धा अनेकांना संत वगैरे वाटतो. त्याने…
Read More...

बर्ड फ्लूला हलक्यात घेऊ नका, त्याचा इतिहास कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा आहे…

देशात सध्या कोरोनाच्या आजारावर नियंत्रण मिळतय असं वाटत असतानाच आता बर्ड फ्लू या जुन्या आजारानं नव्यानं डोकं वर काढलं आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात हा आजार प्रामुख्याने आढळून आला आहे. 'बर्ड फ्लू'मुळे मोठ्या…
Read More...

तर हा मुघल राजपुत्र हिंदुत्ववाद्यांचा नवा हिरो ठरू शकतो… 

मोदी सरकार मार्फत एक निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय असा आहे की दारा शुकोहची कबर शोधून काढायची. त्यासाठी पुरातत्व खात्याच्या लोकांची एक टिम देखील बनवण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर सैयद्द जमाल हसल देखील या टिममध्ये…
Read More...