Browsing Category

तात्काळ

आजच्याच दिवशी मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता, I have a Dream…..

प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्यावर श्रद्धा ठेवून वागणं वेगळं. सत्य, अहिंसा ही तत्वज्ञान बोलायला सर्वात अवघड. याच कारणासाठी गांधीजी आपल्या सत्याग्रहीची निवड स्वतः करायचे. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या समतेच्या…
Read More...

खरंच GST कमी केल्यावर कार स्वस्त होतील ?

जागतिक अर्थव्यवस्थेला मंदी च्या चाहुलीने ग्रासून टाकले आहे. वाहन उद्योगात तर रोज कामगार कपात, उत्पादन बंदी अशा बातम्या येऊ लागल्यात. या मंदी वर मात करण्यासाठी वाहन उद्योगाकडून अनेक उपाय योजना सरकारकडून मागणी केल्या जात आहेत. त्यातली एक…
Read More...

कालचा कार्यक्रम कसा झाला??

शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल 'बोल भिडू' या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती. या मैफिलीत सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि अरविंद…
Read More...

अंडरपँटचा खप कमी झाला की ओळखायचं “मंदी आली आहे.”

तुम्ही रोज कामाला जाताय, घरचे हप्ते भरताय अन आठवड्याच्या शेवटी बाहेर हॉटेलात जेवायला जाताय. एवढे जरी करत असाल तर तर तुमचे नीट चालले आहे असं  समजायला काहीच हरकत नाही. परंतू तुमचा मालक पगार वाढवत नाही, तो तुम्हाला अनेक कारणे देऊन आहे त्या…
Read More...

९०० मुस्लीम स्वयंसेवकांनी आमच्या इचलकरंजीतली मंदिरं साफ केली…

वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजी म्हणजे बहुसांस्कृतिक शहर. पोटापाण्यासाठी रोजगार मिळेल या आशेनं कानाकोपऱ्यातुन लोक इथे राहायला आलेले. तस बघायला गेलं तर श्रीमंत गाव. पंचगंगेच्या पाण्याने सुपीक झालेली शेती शिवाय टेक्स्टाईलच्या मोठमोठ्या…
Read More...

राजकारण सोडून या पाच जणांच कौतुक मोठ्या मनानं करायला हवं….

पाणी वाढत होतं तरी महापूर येईल असा अंदाज कोणालाच नव्हता. पाण्याची पातळी अचानक वाढू लागली आणि घरंच्याघरं पाण्याखाली गेली. लोकांसोबतच प्रशासनाचे देखील धाबे दणाणले. आत्ता काय हा प्रश्न सर्वांच्या समोर होता. लोकं प्रचंड भिली होती. वरुन कोसळणारा…
Read More...

आबा, आज्ज्यापासून ऐकताय कोयना धरण फुटणार, आम्ही सांगतो खरं काय होणार..?

कृष्णेच्या पट्ट्यात नदीकाठी असणाऱ्या गावात ठराविक जागा आहे. कोण म्हणत गव्हरमेंटनं ते दगड आणून टाकलेत. कारण काय तर कोयना फुटलं तर कुठंपर्यन्त पाणी येईल हे सांगणारी ती दगड आहेत. कराडच्या टॉवरवर बसुन कावळा पाणी पिणारं इतकं पाणी कोयना फुटल्यावर…
Read More...

स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया.

सोशल मीडियामुळे आपल्याला एक नवं स्वातंत्र्य मिळालं आहे, कोणालाही, कधीही, कोणत्याही विषयावर, कोणत्याही पद्धतीनं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य ! स्वतंत्र भारतामध्ये तत्वतः हे स्वातंत्र्य होतंच, पण प्रॅक्टिकली ते आचरणात आणणं हे केवळ सोशल…
Read More...

राजारामबापूंच ऐकलं असतं तर असले महापूर कधीच आले नसते…? 

वाळवा पट्यात सध्या एक चर्चा सुरू आहे. वरचेवर हि चर्चा सुरूच असते. एकेकाळी सांगलीच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात या मुद्यावरुन दोन गट पडले होते. तीच हि चर्चा. धरण चांदोली ऐवजी खुजगावला झालं असत तर…  लोकांच म्हणणं आहे की…
Read More...

पूर स्थितीत मदत हे सोशल मिडीयाच काम आहेच, पण पूर येण्याची पुर्वकल्पना देण्याची अधिक गरज आहे.

सोशल मीडियाची ताकद आपण गेली कित्येक वर्षं अनुभवतोय. वापरतोय. संकट आलं की एकवटतो. देशभक्ती दाखवायची वेळ आली की जग हादरून जाईल असे एकत्र येतो. पण आपल्या एक लक्षात येत नाही की आपण फक्त संकट आलं की एकत्र येतो. आपण अडचणीत आलो की एकत्र येतो.…
Read More...