Browsing Category

थेटरातनं

बेनझीर भुट्टोला पंतप्रधान बनवणारं गाणं आजही आपल्या बेंजोवर दणका उडवतंय..

गेले दोन तीन महिने पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे पब्लिक लक्ष ठेऊन आहे. दोन्ही मोठ्या पक्षांनी आपापली फुल्ल हवा केलीय. एकमेकांवर आरोप वगैरे केलेत. कोण किती कट्टर हिंदू वगैरे पर्यंत चर्चा गेलीय. दीदी स्कुटर वरून पडून झाल्यात. अशातच एक बंगाली…
Read More...

वैतागलेले यश चोप्रा म्हणाले, मिस्टर परफेक्शनिस्ट नही, पागल हे लौंडा…

आमीर खानला बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. याच्या मागचं कारण म्हणजे त्याची चित्रपट करताना दिसणारी जीवापाड मेहनत. प्रत्येक गोष्ट अचूक असेल तरच तो काम करतो. तर दुसऱ्या बाजूला बॉलीवूडच्या इतिहासातले सर्वोत्तम फिल्ममेकर असं…
Read More...

मुंबईतल्या दंगलीवेळी नाना घराघरात जावून लोकांना शांततेचं आवाहन करत होता..

काश्मिरी फाईल्सबद्दल तुमचं काय मत आहे. नुकताच एका कार्यक्रमात नाना पाटेकरला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. सध्या मिडिया कसा बाजार उठवते हे नानाला चांगल माहित असल्याने सुरवातीला तर नानाने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. पण तरिही पत्रकार…
Read More...

प्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं.

कितीही सूर लावला तरीही सूर हा लागत नाही कितींदा ऐकले तरीही मनाची भूक भागत नाही गाणं सत्यनारायणाचं खोटं मी सांगत नाही त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही,,,, अशा कैक लाखमोलाच्या रचना ज्या माणसासाठी रचल्या गेल्या…
Read More...

फॉरेनरनां सुद्धा वेड लावणारं गाणं आनंद शिंदेनी फक्त ५ हजारात गायलं होतं.

जगभरातील देशोदेशीच्या वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांवर आपल्या नाचण्याने धुमाकूळ घालणाऱ्या रिकी पॉन्ड या डान्सर ,कंटेंट क्रीयेटरने सोशल मिडीयावर कोंबडी पळाली या गाण्यावर रील बनवून या एव्हरग्रीन गाण्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली. नेटकर्यांनी या…
Read More...

तिचं पाकिस्तानी क्रिकेटर बरोबर लग्न ठरलं आणि शत्रुघ्न सिन्हा धाय मोकलून रडू लागले.

जगाला खामोश करणारा स्टार म्हणजे शत्रुघ्न सिन्हा. शत्रू काका बोलायला लागले की कोणाला ऐकत नाहीत. एक काळ होता जेव्हा सिन्हा साहेब बच्चनला टक्कर समजले जायचे. त्यांची अँग्री यंग इमेज , डायलॉग डिलिव्हरी, फायटिंग अमिताभला देखील जड जायची. शत्रुघ्न…
Read More...

रामायणातील रामाच्या लोकप्रियतेचा फायदा खुद्द राजीव गांधी यांनीही घेतला होता

“मला याआधी राजकारण कळत नव्हतं. पण मला जे वाटतं ते मी करून टाकतो. आता मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि भाजपा हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. पहिल्यांदा मी पाहिलं की ममता बॅनर्जी यांना जय श्री राम या घोषणेची ॲलर्जी झाली. जय श्रीराम फक्त…
Read More...

संजय दत्त दारू पिवून ऋषी कपूरला हाणायला गेलेला इतक्यात एक घोळ झाला… 

द खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेंसर्ड नावाची ऋषी कपूर यांची बायोग्राफी आहे. या पुस्तकात ऋषी कपूर यांनी एकास एक किस्से सांगितले आहेत. त्यामध्येच या किस्स्याचा उल्लेख केलेला आहे.  किस्सा १९७९ सालातला आहे,  झालेलं अस की तो काळ या दोघांच्या…
Read More...

महाभारताच्या ३० वर्षानंतर दुर्योधन शकुनीमामाच्या नावे अटक वॉरंट निघालं होतं.

२ ऑक्टोंबर १९८८ रोजी दुरदर्शनवर महाभारत नावाची मालिका सुरू झाली होती. चोप्रा बाप लेकांनी ही मालिका बनवली. ही मालिका तेव्हा एवढी फेमस झाली की सगळीकडं महाभारताचीच चर्चा असायची. लोकांकडं तेव्हा टिव्ह्या नव्हत्या. गावातल्या एखाद्याच्याच घरात…
Read More...