Browsing Category

थेटरातनं

राखी म्हणजे गुलजार साहेबांची अधुरी राहिलेली कविता..

मुझे शौक था कि मिलुँ तुझे मुझे खौफ भी था कि कहूंगा क्या तेरे सामने से निकल गया बडा सहमा सहमा, डरा डरा | गुलजार साबने लिहिलेली हि शायरी त्यांचं आणि त्यांची पत्नी राखीचं नातं दर्शवणारी आहे. गेली अनेक दशकं हिंदी सिनेजगतात स्वतःच्या…
Read More...

म्हणूनच भारत एक खोज सारखी मालिका पुन्हा निर्माण होऊ शकली नाही… 

निसर्गाच्या आधी सत्य नव्हतं. असत्य नव्हतं. अंतराळ नव्हतं. की आकाश नव्हतं. पण मग लपलेलं होतं काय ? कुणी झाकून ठेवलं होतं पाणी ? जे सुद्धा अदृश होतं. वरील ओळी ह्या खऱ्या तर ऋग्वेद मधील श्लोकाचं मराठीत रुपांतर आहेत. पण या ओळींची ओळख दोन…
Read More...

दिलीपकुमार यांचं देशप्रेम किती टोकाचं होतं ते पुण्यात घडलेल्या एका प्रसंगावरून कळतं

अनेक क्रांतीकारकांनी भारतभुमीला ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी झुंजार संघर्ष केला. प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली. तो काळच असा होता की, आपला देश ब्रिटीशांच्या तावडीतुन मुक्त होण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत…
Read More...

शोलेच्या सेटवर भडकलेल्या धरमपाजीच्या हातून बच्चनचा जीव गेला असता.

१५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झालेला 'शोले' पाहिला नाही असा एकही माणुस भारतात आढळणं हि दुर्मिळ गोष्ट. आज या सिनेमाला ४५ वर्ष पूर्ण आहेत. अशा काही मोजक्या कलाकृती असतात, ज्या अनेक पिढ्यांच्या साक्षीदार असतात. 'शोले' हा त्यापैकीच एक सिनेमा.…
Read More...

भारताला इंटरनेट ठाऊक नव्हत तेव्हा हा गडी जगभरातल्या पोरींशी चॅट करत होता

भिडूंनो, तुम्ही स्वतःला कितीही टेक्नोसॅव्ही वगैरे म्हणा... इंटरनेटच्या जमान्यात युट्यूब, सोशल मिडीया हाताळण्यामध्ये स्वतःला स्मार्ट समजत असाल तर थांबा ! आपल्या सर्वांच्या आधी भारतात एक व्यक्ती होऊन गेलाय, त्या व्यक्तीने इंटरनेट भारतात…
Read More...

बोनी कपूरच्याही आधी श्रीदेवीने एक सिक्रेट लग्न केलं होतं.

तमिळनाडूच्या शिवकाशी जवळ मिनामपट्टी येथे १३ ऑगस्ट १९६३ रोजी श्री अम्मा यंगर अयप्पन उर्फ श्रीदेवी चा जन्म झाला. तिची आई राजेश्वरी एकेकाळची तेलगु अभिनेत्री होती. वडील शिवकाशी मध्ये मोठे वकील होते. लहानपणापासून श्रीदेवी मोठी चुणचुणीत होती.…
Read More...

हेमा मालिनीने आजही ‘मीरा’ सिनेमासाठी मिळालेलं मानधन जपुन ठेवलंय

बाॅलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी. तिच्या अदांनी आजही कित्येक जण घायाळ होत असतील. हेमा मालिनी यांनी साकारलेली 'शोले' मधली 'बसंती' म्हणजे पाहताक्षणी प्रेमात पाडणारी. बडबडी तरीही भोळी अशी. हेमा मालिनींच्या अनेक भुमिका गाजल्या. अगदी वयाच्या…
Read More...

परवीन बाबी डॅनीला म्हणाली, ‘ आत नको येऊस. तू अमिताभ बच्चनचा एजेंट आहेस !

एक मुलगा लहानपणी आर्मी मध्ये जाऊन देशसेवा करण्याची स्वप्ने पाहायचा. कुणी जर विचारलं, की तुला मोठेपणी काय बनायचं ? तर त्याच्या तोंडून आपोआप निघायचं, सैनिक. त्याच्या घरच्यांना मात्र त्याला सैनिक होऊ दयायची इच्छा नव्हती. खासकरून आई सैनिक…
Read More...

फेमस व्हिस्कीवरून त्याचं नाव ठेवलं होतं पण दारूचा एक थेंबसुद्धा तो कधी प्यायला नाही.

इंदोर मध्ये जन्मलेला एका अभिनेत्याने गरिबीच्या अनेक संकटाना तोंड देत मुंबईची वाट धरली. लहानाचं मोठं होताना मिळेल ती कामं केली; पण अंगातली कला त्याला अस्वस्थ करत होती. शेवटी अभिनेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याने मुंबईत पाऊल टाकलं.…
Read More...

बॉलीवूडचा शेट्टी अण्णा सिनेमे करत नसला तरी आजही वर्षाला १०० कोटी कमावतो

ॲक्शन हिरो म्हणुन सुनील शेट्टी आपल्या सर्वांना माहित आहेच, पण त्याहीपलीकडे बाॅलिवूडच्या 'अण्णा'ची आज एक यशस्वी बिझनेसमन म्हणुनही ओळख आहे. आज अण्णा सिनेमे इतके सिनेमे करत नसला तरी त्याच्या व्यवसायांमधुन वर्षाला १०० कोटी इतकं उत्पन्न त्याला…
Read More...