Browsing Category

थेटरातनं

ओम पुरी पासून इरफान खान पर्यंत अभिनयाच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या

साधारण 1972-73 चा काळ. इब्राहिम अल्काझी हे त्यावेळी 'नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा'चे संचालक होते. पंजाबी पार्श्वभूमीतुन आलेले ओम पुरी हे त्यांचे विद्यार्थी होते. एक राष्ट्रीय संस्था असल्यामुळे एनएसडीचे सगळं वातावरण इंग्रजीमय होतं. पण इंग्रजी…
Read More...

राजकुमार हिरानीला दिलीप प्रभावळकरांमध्ये महात्मा गांधी दिसले

आज दिलीप प्रभावळकरांचा वाढदिवस. एक बहुरुपी अभिनेता, एक दर्जेदार लेखक अशी दिलीप प्रभावळकरांची ओळख सांगता येईल. 'एका खेळियाने' हे दिलीप प्रभावळकरांचं आत्मचरित्र. आत्मचरित्राच्या नावाप्रमाणेच दिलीपजींनी त्यांच्या आयुष्यात अनेक यशस्वी प्रयोग…
Read More...

अमरसिंग नसते तर बच्चनला मुंबईत टॅक्सी चालवायची वेळ आली असती.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. सिनेमात शाहरुख,सलमान,आमीर ही ताज्या दमाची खान मंडळी आली होती. महानायक अमिताभच वय झालं होतं. त्याला मिळणाऱ्या पिक्चरचा ओघ आटत चालला होता. जे सिनेमे रिलीज होत होते त्याला पूर्वी प्रमाणे प्रतिसाद नव्हता. दोस्त…
Read More...

आजही कॉलेजच्या दूनियेसाठी दुनियादारी एक कल्ट सिनेमा आहे

प्रत्येक माणसाचं काहीना काही स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला खुप झगडावं लागतं. जेव्हा अनेक वर्ष मनात असलेलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा एक वेगळाच आनंद त्याला मिळतो. असंच एक स्वप्न पाहिलं होतं दिग्दर्शक संजय जाधवने.…
Read More...

लोकमान्यांच्या पेहरावात असताना सुबोध सेटवरील लोकांच्या मस्करीमध्ये सहभाग घ्यायचा नाही

बायोपिकचा बादशहा म्हणजे सुबोध भावे. फार कमी जणांना ठाऊक असेल की, सुबोध भावेने १९९० साली आलेल्या 'महात्मा बसवेश्वर' या मराठी सिनेमात बसवेश्वरांची भुमिका केली. हा सुबोधचा पहिला बायोपीक. यानंतर २०११ सालच्या 'बालगंधर्व' सिनेमात स्वतःच्या…
Read More...

ज्याच्या नशिबी गुलीगत धोका त्याचं आवडतं गाणं, क्या हुआं तेरा वादा….

साल होतं 1971. मोहम्मद रफी आणि त्यांची अम्मा दोघेही इस्लाम धर्मामध्ये पवित्र असलेल्या 'हज'ला गेले होते. परत येत असतांना त्यांना तेथील काही मौलविंनी सांगितले की, "अब आप हाजी हो गए हैं. इसलिए अब आपको फ़िल्मों में नहीं गाना चाहिए" आता…
Read More...

कोण कुठला लाईटमन ! पण फारुख शेख त्याला भेटायला रोज हाॅस्पीटलमध्ये जायचे

'तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धुप तुम घना साया' हे जगजित सिंग यांनी गायलेलं गाणं. 'साथ साथ' सिनेमातलं गाणं लोकप्रिय होण्याचं महत्वाचं कारण जगजित सिंग यांचा आवाज आहेच. पण हे गाणं ज्या कलाकारावर चित्रीत झालंय त्या फारुख शेख यांचाही…
Read More...

आपल्या प्रेमासाठी सुनिल दत्त थेट मुंबईचा डॉन हाजी मस्तानशी भिडले होते..

प्रेमासाठी काय पण ! हे फक्त म्हणायला ठीक आहे. पण खरंच अशी वेळ येते तेव्हा आपण काय करतो, याला खरं महत्व आहे. कसं असतंय ना भिडूंनो, तंत्रज्ञानाने आपण कितीही प्रगत झालो तरी समाजाच्या बुरसट विचारांना नाही रोखु शकत. जेव्हा गोष्ट आंतरजातीय…
Read More...

दत्तसाब यांच्या सारखा बाप होता म्हणून संजू ड्रगच्या विळख्यातून बाहेर पडू शकला..

संजुबाबाने आयुष्यात अनेक धक्के पचवले आहेत. पण कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक माणुस म्हणजे त्याचे वडील सुनील दत्त. सुनील दत्त आणि नर्गिसचा हा मुलगा लहानपणापासुन लाडाकोडात वाढलेला. अतिलाडाने मुलं बिघडतात. संजय दत्तच्या बाबतीत…
Read More...

‘गदर’ पिक्चरचे ओरिजनल हिरो बुटासिंग होते

2001 मधील जूनचा महिना. भारतातील जवळपास सगळ्या थेटरमध्ये सनी पाजीच्या 'हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा' या डायलाॅगवर टाळ्या न् शिट्यांचा अक्षरशः पाऊस होता. विशेष म्हणजे याच दिवशी आमिरचा 'लगान' देखील रिलीज झाला…
Read More...