Browsing Category
आपलं घरदार
सोयराबाई-ताराराणीच नाही तर छत्रपतींशी मोहिते घराण्याची सोयरीक अनेक पिढ्यापासून आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ महाराण्यांपैकी एक किंबहुना महाराजांच्या पट्टराणी , राजाराम महाराजांच्या मातोश्री अशी सोयराबाईंची ओळख आपल्याला माहीतच आहे. आपल्यापैकि काहीजणांना सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि सोयराबाई हे सख्खे बहीणभाऊ होते हे…
Read More...
Read More...
संसदेत सगळ्यात पहिल्यांदा मराठी गाजवली ती क्रांतिसिंह नाना पाटलांनी !
निवडणुका झाल्या की आपल्याकडे शपथविधी ,भाषण सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहाने बघितला जातो. कोण खासदार, आमदार निवडून आले, कुठल्या भागातले, राज्यातले प्रतिनिधी म्हणून ते आलेत अशा अनेक प्रश्नांना तेव्हा वाचा फुटते त्याचसोबत शपथविधी मध्ये तो…
Read More...
Read More...
अधिवेशनात हाणामारी करणारे आमदार डर्टी पिक्चर बघायला मांडीला मांडी लावून बसले होते
आजचा किस्सा आहे, हिवाळी अधिवेशनाला नागपुरात गेलेल्या आणि विद्या बालनचा डर्टी पिक्चर बघून आलेल्या आमदारांचा.
पण हा किस्सा सुरू करण्यापूर्वी थोडं बघावं लागेल की ह्या मौजमजेच्या प्रथा नेमक्या पडल्या कशा ? तर जुन्या जाणत्या लोकांना जर…
Read More...
Read More...
विधिमंडळात म्हटलं जायचं, राजीव राजळे साधे आमदार नाहीत तर ते स्वतः एक संदर्भ ग्रंथ आहेत
दिवस आणि वार आठवत नाही पण ठिकाण नक्की आठवतंय. पण बहुधा 2006 सालच मुंबईतील विधिमंडळच पावसाळी अधिवेशन असावं. मी नुकतीच प्रिंट मीडियात पत्रकारितेला सुरुवात केली होती. विधिमंडळाचे कामकाज कव्हर करायचे असेल तर अगोदर विधानसभा /परिषद कामकाज कसे…
Read More...
Read More...
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, साहित्य संमेलन म्हणजे “बैलबाजार”…..
मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय पातळीवर दरवर्षी एका उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आपण सर्वजण या उत्सवाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखतो. संमेलन…
Read More...
Read More...
नौदलात सगळ्यात जास्त पुरस्कार पटकवण्याचा मान एका मराठी माणसाला जातो…
छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची सुरवात करून सागरी शत्रूंना चांगलीच वेसण घातली आणि समुद्रातुन येऊन लूट करू पाहणाऱ्या शत्रूंची चांगलीच दमछाक झाली. पुढे ही नौदल सेना भारताची सगळ्यात मोठी सेना म्हणून नावाजली गेली. स्वातंत्र्यानंतर ध्येयवादी…
Read More...
Read More...
महान शास्त्रज्ञ असलेले जयंत नारळीकर हे साहित्यिक बनण्यामागे एक रंजक किस्सा आहे.
मराठी साहित्य संमेलन म्हटलं कि, डॉक्टर जयंत नारळीकर यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. सगळेचं सांगतात जयंत नारळीकर यांना सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे... त्यांची ' नारळीकर सर' ही ओळख !
म्हणून प्रेमाने आणि आदराने त्यांना नारळीकर सरच…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या यशवंतरावांना अटक करून एसटीतुन नेलं
१९८० च्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर आली होती. बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी यशवंतराव केंद्रात विरोधी बाकावर होते. यावेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी…
Read More...
Read More...
अहो ७०० कवींचं काय घेऊन बसलात, एका साहित्य संमेलनात थेट अत्रेंचा माईक बंद पाडलेला
मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय पातळीवर दरवर्षी एका उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आपण सर्वजण या उत्सवाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखतो.
संमेलन…
Read More...
Read More...
कुस्तीच्या मैदानात मोहिते पाटील विरुद्ध पवार असा तुफान सामना रंगला होता.
महाराष्ट्रातील राजकारणाच्या रिंगणात अनेक मातब्बर घराणी आहेत. यातलीच दोन घराणी म्हणजे बारामतीचे पवार आणि अकलूजचे मोहिते पाटील. सध्या मोहिते पाटील घराणे भाजपमध्ये गेलं असलं तरी अनेक वर्षे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.…
Read More...
Read More...