Browsing Category

आपलं घरदार

बडोद्याच्या महाराणींना ब्रिटिश सरकारने क्राऊन ऑफ इंडिया ही पदवी दिली होती

जमनाबाई गायकवाड या बडोदा संस्थानच्या राणीसाहेब होत्या. संस्थानिक माननीय सयाजीराव गायकवाड यांच्या त्या मातोश्री. अशा जागतिक कीर्ती लाभलेल्या यशस्वी राजाच्या जडणघडणीत आईचा वाटा हा निश्चितच मोठा होता म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे…
Read More...

लोणारच्या विवरात असणाऱ्या या देवीला ऐतिहासिकच नाही तर भौगोलिक महत्व देखील आहे

निसर्गाच्या सानिध्यातच देवाचे स्थान असते असे म्हणतात. आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश देवाचे स्थान असलेल्या ठिकाणांना नयनरम्य निसर्गाचे सान्निध्य लाभले आहे. काही देवस्थाने तिथल्या निसर्गामुळे प्रसिद्ध आहेत. बरेच भाविक देवदर्शना सोबत निसर्गाची…
Read More...

पुण्यात साथीचे रोग आले की लोक पद्मावतीच्या तळ्यात अंघोळीला जायचे..

फार पूर्वी पुणे हे अगदी छोटस गाव होतं. म्हणजे १९३० सालापर्यंत पुण्यामधील लक्ष्मी रोड व स्वारगेट च्या पलीकडे वस्ती नव्हती. सातारा रोडचा परिसर अगदी निर्मनुष्य होता. तो संपूर्ण भाग शेती आणि वृक्षांनी भरलेला होता. पण शहरापासून दूर अंतरावर काही…
Read More...

महाराणींनी आग्रह धरून छत्रपतींचे अंत्यसंस्कार मराठा पुरोहितांकडून करवून घेतले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास संपन्न असाच आहे. शाहू महाराज म्हणजे लोकशाहीचे, सामाजिक समतेचे पुरस्कार करणारे. "एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही", या त्यांच्या वक्तव्यावरूनच त्यांचे ध्येय लक्षात…
Read More...

आमदार नागनाथ अण्णा कार्यकर्त्यांना आपला बेड देऊन स्वतः धोतरावर झोपायचे

एक काळ असा होता की कोणालाही आधार वाटावा अशी माणस समाजात होती. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यापैकीच एक होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातील काका देसाई आणि नागनाथ अण्णा नायकवडी महत्वाच्या व्यक्ती होत्या. सुरुवातीपासूनच ते शेवटपर्यंत…
Read More...

नवरात्रीवेळी या मंदिरात बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत नवकन्येचे पुजन केले जाते

गणेशोत्सव संपतो ना संपतो तेच महाराष्ट्रात नवरात्रोत्सवास सुरुवात होते. देवीभक्त त्याच जल्लोषाने नवरात्र उत्सवाची तयारी करतात. नवरात्र उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावात साजरा होतो. आज प्रत्येक गावात,…
Read More...

विरारच्या शिवकालीन गडावर जीवदानी मातेचे मंदिर अनेक शतकांच्या आख्यायिका घेऊन उभे आहे .

किल्ला आणि किल्ल्यावरची देवी हे समीकरण आपल्याला काही नविन नाही. अस म्हणतात की,पुरातन काळापासून गड बांधायचा ठरल की पहिल्यांदा गडाची स्वामिनी म्हणजे गडाची देवी निर्माण केली जायची. एखादी मुख्य जागा पाहून, एक तांदळा स्थापन करून, एक योग्य पाषाण…
Read More...

राणी चेन्नम्माच्या समोर इंग्रजांनी हातापाया पडून माफी मागितली होती…

देशाच्या स्वातंत्रलढ्यात अनेक नेते, समाजसुधारक आणि योध्यांचं योगदान आहे. ज्यात महिलांनाचा सुद्धा समावेश आहे. यात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचं नाव आपसूकचं आधी घेतलं जात. पण याच यादीत आणखी एक नाव आहे ते म्हणजे राणी चेन्नमा. राणी…
Read More...

आजही नवरात्र उत्सवामध्ये उगवत्या सूर्याची किरणे थेट या देवीच्या चरणावर पडतात

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा || राकट, रांगडा आणि कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशाची खरी ओळख लपली आहे ती इथल्या स्थापत्य कलेत. इथ असणारे विविध मंदिर,लेणी,शिल्प हे महाराष्ट्राच्या…
Read More...

इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरास जाऊन पोचले ते अनूबाईच्या कर्तृत्वामुळेच !

पेशवाईच्या काळातीलअनेक रोमांचकारी कथा आपण ऐकत असतो. एकूणच या सगळ्या स्त्रिया कर्तृत्ववान आणि वलयांकित. त्यातील राधा बाई , काशी बाई किँवा रमा बाई बद्दल अजुनही भरभरून लिहिले किंव्हा बोलले जाते ….पण या सगळ्यात एक स्त्री दुर्लक्षित राहिली ती…
Read More...