Browsing Category
आपलं घरदार
भारतातील पहिलं स्मार्टकार्ड, एटीएम मशीन बनवणारा मराठी माणूस आहे
आज आपण झटपट मोबाईल वापरतो, आपल्या हाताशी कॉम्प्युटर आहे, समोर एलईडी टीव्ही आहे, पैसे लागले की घराजवळ एटीएम मशीन आहे. सगळ आयुष्य सोपं होऊन बसलं आहे. याच श्रेय कोणाला जात माहित आहे?
प्रभाकर शंकर देवधर
ते मुळचे पुण्याचे. नूमवि या प्रख्यात…
Read More...
Read More...
काकांनी केलेली घोषणा पुतण्याने १५ वर्षांनी पूर्ण करून दाखवली
१८ डिसेंबर १९८२. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या हजारो लोकांची सभा होती. सभेत तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री व अनेक आमदारांची उपस्थिती होती.
यावेळी भोसले…
Read More...
Read More...
अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलेल आहे. आशियातील सर्वात मोठे कांद्यांचे मार्केट म्हणून या गावाला ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देणारे असे हे लासलगाव.
या गावाला होळकरी…
Read More...
Read More...
जगदाळे आडनावाचा माणूस देखील जगातली टॉपची व्हिस्की तयार करू शकतो.
निळकंठ राव जगदाळे गेले तेव्हा मित्राने विचारलं, जगदाळे कोण होते ? तेव्हा दूसऱ्यानं उत्तर दिलं त्यांची कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची.
दारूचे ब्रॅण्ड माहित असणे यात नक्कीच मोठ्ठेपणा नाही, पण भारतात एखादा व्हिस्कीचा ब्रॅण्ड उभा रहात…
Read More...
Read More...
बालभारतीची चूक झालीच पण मुस्लीम धर्माचे म्हणून कुर्बान हुसेन यांचा अपमान करू नका
आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हूसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आणि एकच राडा सुरू झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म पत्करलं हे आपणाला माहित आहे.
पण बालभारतीकडून या तीन…
Read More...
Read More...
वसंतदादा पाटील आणि एका स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या !
नुकतीच वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. लोकमत या दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त जवाहरलाल दर्डा यांनी त्यांचा नागपूरात सत्कार समारंभ ठेवला होता.
स्वागत,प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचं भाषण झालं. आता लोकमतसमुहातल्या काही…
Read More...
Read More...
औरंगाबादच्या भोगलेंनी भारतीय किचनला दिलेलं वरदान म्हणजे ‘निर्लेप तवा’
जर आपल्या आईला जगात लागलेला सर्वोत्तम शोध कुठला अस विचारलं तर ती सांगेल निर्लेप तवा. खरंच या निर्लेप तव्याने किती कष्ट वाचले, किचनमधलं जगण सुखकर झालं हे स्वयंपाक करणाऱ्यालाच माहित.
अशा या किचनचा वरदान समजल्या जाणाऱ्या निर्लेपचा शोध लावला…
Read More...
Read More...
एकेकाळी बैलगाड्यांच शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला ‘बेस्ट’ने वेगवान बनवलं.
मुंबई म्हणजे धावत शहर. प्रत्येकक्षणाला कोणाला कुठे ना कुठे पोहचायची घाई असते. या वेगवान शहरात लोकांना आपल्या इच्छित ठिकाणी नेणारी वाहतूक व्यवस्था सुद्धा तितकीच वेगवान व तत्पर हवी. आज मेट्रोसारखा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होत आहे. पण गेली…
Read More...
Read More...
कृष्णेच्या ऊसपट्ट्यात वसलंय बासमती तांदळाचं गाव : रेठरे बुद्रुक
संथ वाहणारी कृष्णा नदी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायनी. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये उगम पावून सांगली कोल्हापूरची शेती समृद्ध करत ती कर्नाटकात निघून जाते.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर तेव्हाच्या नेत्यांनी अनेक…
Read More...
Read More...
पुण्यात अंधश्रद्धेमुळे देवीची लस घेण्यास कोणी तयार नव्हतं तेव्हा हा पेशवा पुढे आला.
आज जगभरात कोरोनाने जसे थैमान घातले आहे तसे अठराव्या शतकात देवी या साथीच्या रोगाने जगाला वेठीस धरल होत. खर तर हा रोग जग जिंकायला बाहेर पडलेल्या युरोपमधल्या लोकांनी सर्वत्र पसरवला.
या रोगाबद्दल आधीपासून खूप गैरसमज होते. विशेषतः भारतात …
Read More...
Read More...