Browsing Category
आपलं घरदार
त्यादिवशी तो बाबा भेटला नसता तर कदाचित अब्दुल कलाम मिसाईल मॅन झाले नसते
भारतरत्न, माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, अभ्यासक, अशा अनेक विशेषणांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा गौरव केला जात असला तरी त्यांची ओळख होती, ती ‘मिसाइल मॅन’ म्हणून!
भारताला संरक्षणसिद्ध बनविण्यासाठी जो मिसाईल डेव्हलपमेंटचा…
Read More...
Read More...
शेकडो वर्षांपूर्वी नालंदाच्या खाजा मिठाईचं कौतुक पार चीन पर्यंत पोचलं होतं
खाण्यापिण्याच्या गोष्टी हि त्या त्या शहराची ओळख असते आणि तिथले लोकं अशा खाद्यपदार्थांची जितकी कीर्ती दूरवर पोहचवता येईल तितक्या दूर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. नालंदापासून ओडिसाचं पुरी हे शहर जवळपास ७५० किलोमीटर दूर आहे. इतक्या दूरवरची…
Read More...
Read More...
आर. आर. घराण्यातला ‘दुसरा’ ब्रँड : DYSP राजाराम पाटील
“ताई, मी दोन मिनिटांत येतो; एका कामासाठी कळंब्याला आलो होतो... दोन कप चहा ठेव, लगेच जाणार आहे,” असा आधी मामांचा निरोप येतो आणि मग पाच मिनिटांत एक पोलिस गाडी दारात हजर राहते ही गोष्ट मामा कोल्हापूरमध्ये असताना शेकडो वेळा घडली असेल.…
Read More...
Read More...
गरीब देशात एसीची कंपनी चालणार नाही असं म्हटलं जायचं, ब्ल्यूस्टारने ते खोटं ठरवलं
१९६९ साली बॉंबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये रजिस्टर होणारी पहिली वातानुकूलित आणि रेफ्रिजरेशन कंपनी म्हणजे ब्ल्यू स्टार लिमिटेड. हॉस्पिटल, फार्मसी, फूड सप्लाय चेन, नाशवंत वस्तूंचे गोदाम अशा ठिकाणी सगळ्यात जास्त सेवा हि ब्ल्यू स्टार लिमिटेड कंपनी…
Read More...
Read More...
आईच्या स्वप्नासाठी जिने ‘मदर्स डे’ सुरु केला, तिनेच तो बंद करण्याची मोहीम सुरु केली होती
'मदर्स डे' आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगभरात ५० पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो. हा पण प्रत्येक ठिकाणी वेगवगेळ्या दिवशी. खास करून मार्च ते मे महिन्यातं. यात भारत मे महिन्याच्या पहिल्या रविवारी मदर्स डे साजरा होतो.…
Read More...
Read More...
मराठीमधलं पहिलं छापील पुस्तक कोणतं होतं आणि कुठं छापलेलं माहीत आहे ?
भगवद्गीता म्हणजे जीवनाचं सार सांगणारा ग्रंथ. हा ग्रंथ पूर्वी देवनागरीत नव्हता पण सांगलीतल्या मिरजेमध्ये पहिल्यांदा देवनागरी भाषेत हा ग्रंथ मुद्रित करण्यात आला. तर जाणून घेऊया या मुद्रणकलेचा इतिहास आणि मिरजेतल्या देवनागरीमध्ये छापलेल्या…
Read More...
Read More...
इस्रोच्या बैलगाडीतून आलेल्या ॲपलमुळे संपूर्ण भारतात दूरसंचार क्रांती सुरु झाली..
सगळ्या भारताला अभिमान वाटावी अशी घटना म्हणजे चांद्रयान-३ नं चंद्रावर केलेलं यशस्वी लँडिंग. १४ जुलैला सुरु झालेल्या प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा चांद्रयानानं अत्यंत यशस्वीपणे पार पाडला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर…
Read More...
Read More...
अक्षरांचा बादशाह..पण त्यांनी एक ‘पत्र’ जीवापाड जपलं होतं.
महाराष्ट्राची संपन्न रंगभूमी आणि या रंगभूमीचा वर्षा वर नजर टाकली की एका पेक्षा एक गुणी कलाकारांची खाणच दिसून येते...त्यातलाच एक हिरा म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार, छायाचित्रकार कुमार गोखले !
अशी कलाकार खरोखरच दुर्मिळ..!
कुमार गोखले हे…
Read More...
Read More...
कोकणात मंदिराचा वाद झाला तेव्हा सेनेचे मंत्री नारायण राणे अंनिसच्या पाठीशी उभे राहिले होते…
श्रद्धेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पाळली जाते आणि अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडतात हे अनेक वर्षांपासून चालत आले आहे आणि आजही अनेक ठिकाणी बघायला मिळते. विज्ञाननिष्ठ,विवेकवादी दृष्टिकोन समोर ठेवून अशा अनेक अंधश्रद्धेचे उच्चाटन…
Read More...
Read More...
अवघे १४ वर्षांचे शंभूराजे गुजरात मोहिमेवर गेले आणि मोहीम फत्ते केली…
छत्रपती संभाजी महाराज. अवघ्या १५ व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या नरकेसरीचा हा छावा. शिवरायांचे पराक्रमी रक्त त्यांच्याही धमन्यांमध्ये वाहत होतं. याच पराक्रमी संभाजी महाराजांचा समूळ नाश करण्यासाठी खुद्द हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब…
Read More...
Read More...