Browsing Category

माहितीच्या अधिकारात

पुणेकरांनी भारताच्या उपराष्ट्रपतींना एका संस्थेच्या निवडणुकीत पाडण्याचा पराक्रम केला होता

भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. ते एक शिक्षक होते, लेखक होते, तत्वज्ञ होते पण राजकारणी नव्हते. जगभरात त्यांच्या ग्रंथांची ख्याती पसरली होती. स्वतः जवाहरलाल नेहरू त्यांचे चाहते होते. गांधीजींशी त्यांची मैत्री होती पण…
Read More...

“सेक्युलर” म्हणजे काय असतं हे कोणालाच अजून ठामपणे सांगता आलेलं नाही..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर उघडण्यावरून पत्र लिहिलं. यात त्यांनी 'सेक्युलॅरिझम' अर्थात धर्मनिरपेक्षता या शब्दाचा उल्लेख केला. तेव्हापासून सोशल मीडियावर या शब्दावरून बऱ्याच चर्चा झाल्या. पण भिडू हे…
Read More...

एक हुकूमशहा असा पण होता ज्याने सिंगल पोरांवर टॅक्स लावला होता कारण…

बेनीतो मुसोलिनी. हिटलरच्या जोडीचा जगातील दुसरा सर्वोच्च हुकूमशहा. फॅसिस्ट विचारसरणीचा शासनप्रमुख, ज्याने पहिल्या महायुद्धात इटलीची तटस्थ राहण्याची भूमिका सोडून देशाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले. प्रचंड मनुष्यहानी, आर्थिक हानी झाली…
Read More...

स्तन झाकण्यासाठी कर लावणाऱ्या राज्यावर दलित महिलेने आपले स्तन कापून फेकले !

पद्मनाभ मंदिरातील एक लाख कोटी सोन्याच्या दागिन्यांचा हक्क त्रावणकोर राजाच्या वंशजांना मिळाला हे तुम्हाला माहीत असेल. पण त्याच महान राज्यातल्या नांगेली नावाच्या बाईचं नाव आपल्याला माहीत असायचा संबंध नाही. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने…
Read More...

आज तुम्ही रजिस्टर लग्न करू शकता ह्यासाठी महात्मा फुलेंनी संघर्ष केला आहे

लग्नकार्य, पूजाअर्चा, जन्मापासून ते मरणा पर्यंतचे सर्व विधी शुभ-अशुभ अशी सगळी धार्मिक कामे करण्यासाठी गावात ब्राह्मणकाका असतात. जुन्नर भागात अजूनही यासाठी ग्रामजोशी ही संकल्पना आढळते. उत्तरेतील काही राज्यांमध्ये देखील ही संकल्पना अजून रुजून…
Read More...

TRP चा घोळ घालून नेमकं कस गंडवल जातय ?

टीआरपी म्हणजे ताई रडली पाहिजे असा अर्थ मध्यंतरी एका मराठी कॉमेडी मालिकेत आम्ही ऐकला होता. कालचं आज तक रिपोर्टिंग बघून कदाचित हाच खरा अर्थ आहे की काय असंही बर्‍याच लोकांना वाटून गेलं असेल, पण टीआरपी म्हणजे तसं काही नसून ते असतं टारगेट…
Read More...

भारतात सुरू झालेल्या पहिल्या वर्तमानपत्राला देखील सरकारविरोधी लिहिले म्हणून फटका बसला होता.

आज न्यूज चॅनेलच्या अँकरांचा धुरळा आणि पेपरांच्या बाजाराचा शिमगा यांच्या मध्ये अडकलेल्या माध्यमांना या टप्प्यावर पोचण्यासाठी भूतकाळात कितीतरी मोठमोठ्या लढाया लढाव्या लागल्या आहेत. आज एखादा अँकर इतक्या सहज आपल्या स्टुडिओत ओरडू शकतो किंवा एका…
Read More...

योगी आदित्यनाथ ज्याचे पाईक आहेत तो ‘नाथसंप्रदाय’ हिंदू-मुस्लिम एकतेचा वारसा सांगतो

उसाच्या रसवंतीगृहावरती तुम्ही ज्यांचे चित्र नेहमी पाहता त्या कानिफनाथ यांच्या संप्रदायाने देशात आणि महाराष्ट्रात कधीकाळी मोठे स्थित्यंतर घडवले होते. लहानपणी कदाचित तुम्ही देवळात सर्वांसोबत पोथी वाचायला किंवा एखाद्या देवघरात अजूनही फोटोत 9…
Read More...

बिहारच्या राजकारणात भूकंप करणारं “बॉबी हत्याकांड” अशाप्रकारे दाबण्यात आलं होतं

बिहारच्या राजकारणात उलथापालथ करणारे हे कांड बॉबी हत्याकांड म्हणून ओळखलं जातं.  त्या काळात या हत्याकांडाने प्रचंड चर्चा निर्माण केली.  24 तास न्यूज चॅनेल नसणाऱ्या जमान्यात देखील ही बातमी काही महिने नॅशनल न्यूज म्हणून राहिली आणि कशी संपली हे…
Read More...

‘भारतात गुन्हा करायचा न् इंग्लंडला पळून जायचं’ ही प्रथा कशामुळे पडली…?

आयपीएल परदेशी खेळवताना पैशांचा घोळ घातलेला आणि नंतर मनी लॉंड्रींग प्रकरणात आरोप असलेले ललित मोदी, देशातील विविध बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून दोन वर्षापूर्वी गायब झालेला विजय माल्या, पंजाब नॅशनल बँकेला साडेबारा हजार कोटींचा चुना…
Read More...