Browsing Category

माहितीच्या अधिकारात

रामानुजन, या माणसाने आम्हांस रडवले.

आत्ताच पुल देशपांडे यांच्या सिनेमाचा ट्रेलर पाहीला, त्यात एक वाक्य होतं या माणसाने आम्हास हसवले. पण आयुष्यात हसण्याहून अधिक क्षण रडारडीचे आले. मग आम्ही विचार केला असा कोण माणूस असेल ज्याने आम्हास रडवले. आणि एका क्षणास नाव आलं ते रामानुजन.…
Read More...

तर सोहराबुद्दीन सांगलीत असता..!

तब्बल तेरा वर्षांनंतर भारतातल्या एका सर्वात हॉट केसचा निकाल लागला. सोहराबुद्दीन केसमध्ये आरोपी असणाऱ्या २२ जणांना आज CBI च्या स्पेशल कोर्टाने “बाइज्जत बरी” केलं. २०१४ साली या केसस संबधीत असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांना, नेत्यांना ( गुजरातचे…
Read More...

जिद्दी पोस्टखातं हार मानायला तयार नाही, फ्लिपकार्ट सोबत स्पर्धेत उतरतय..!

भारतीय टपाल सेवा. डाक, पोस्ट अनेक नावांनी आपण हिला ओळखतो. एक काळ होता म्हणे जेव्हा या पोस्टखात्याच्या जीवावर एकमेकांना मेसेज पाठवले जायचे. जन्ममृत्युची बातमी सुतक संपल्यावर कळायची. पोस्टमन लांबून जरी दिसला तरी आता कोणाच्यातरी मयताची बातमी…
Read More...

पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…
Read More...

तर भारताला गोव्यावरचा आपला अधिकार कायमचा गमवावा लागला असता.

त्यांच्याजागी हे पंतप्रधान असते तर किंवा त्यांच्याजागी ते पंतप्रधान असते तर किंवा या सगळ्यांच्या जागी मीच पंतप्रधान असतो तर, अशी जर-तर ची चर्चा आजकाल आपल्या देशात जोरात चालू आहे. या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांचे स्थान हे एकमेवाद्वितीय…
Read More...

या पाच फोटोंनी गोव्याच्या राजकारणात “फोटो राजकारणाला” जन्म दिलाय.

फेब्रुवारी महिन्यापासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, आणि तेव्हापासून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सध्या गोव्यातील राजकीय वातावरण काँग्रेसच्या टीका आणि त्यावर भाजपकडून…
Read More...

शहिद झालेल्या या अधिकाऱ्याची आठवण आजही काश्मिरचा नागरिक काढतो..! 

भारताच्या भूमीत कित्येक शौर्यगाथा आहेत. शुरवीरांच्या गोष्टी ऐकत कित्येकांच बालपण गेलं. या कथा ऐकूणच अनेकांनी तसच शौर्य दाखवलं. पुढे त्यांच्याही कथा झाल्या. एकामागून एक हिरोंनी इतिहासाच्या पानांवर आपलं नाव कोरलं.  अशीच एक शोर्यगाथा कारगील…
Read More...

प्रामाणिक पाकिस्तानी पत्रकार, याच्यामुळे १९७१ चं युद्ध आपण जिंकू शकलो.

१५ ऑगस्ट १९४७साली भारत स्वतंत्र झाला. पण आपल्याला आपला देश तुकड्यात मिळाला. इंग्रजांनी जाता जाता धार्मिक तत्वावर भारताची फाळणी केली . भारताच्या पश्चिमेला पंजाब, सिंध,बलुचिस्तान आणि पूर्वेला बंगालचा काही भाग असा मुस्लीम बहुल प्रदेश पाकिस्तान…
Read More...

४८ प्रवाशांना वाचविण्यासाठी अटलजी केमिकल बॉम्ब असलेल्या प्लेनमध्ये घुसले होते !

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आज आपल्यात नसले, तरी त्यांचे एका पेक्षा एक किस्से मात्र मागे आहेत. त्यांचा असाच एक किस्सा भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांनी अटलजी गेल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.…
Read More...

संजय गांधींच्या ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली !

२८ जुलै १९७४. मेनका आनंद नावाच्या १७ वर्षीय मॉडेलने ‘बॉम्बे डाईंग’साठी केलेल्या ‘बोल्ड’ जाहिरातीचे दिल्लीतील रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे होर्डींग्ज एका रात्रीत गायब झाले होते. असं सांगण्यात येतं की होर्डींग्ज थेट…
Read More...