Browsing Category

कट्टा

पंतप्रधान फसल विमा योजना शेतकऱ्यांना खरचं उपयोगी पडते का ?

शेती आणि शेतकरी म्हणजे ब्रँड व्यवसाय. पण व्यवसाय कुठलाही असला तरी रिस्क ही असतेच ना भिडू. पण शेतीत जरा जास्तच असते. यामागं बरीच कारण आहेत. ज्यात भारतात सिंचनाची कमी उपलब्धता म्हणजे २०१५-१६ चा विचार केला तर फक्त ४९ टक्के शेतजमीन सिंचनाखाली…
Read More...

अर्ध-नग्न मॉडेल्सने मंगळसूत्र घालून जाहिरात केली म्हणून, सब्यासाचीचा बाजार उठलाय.

बॉलिवूड स्टार्सच्या हक्काच्या आणि फेव्हरेट फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना कोण ओळखत नाही. बरं फक्त बॉलीवूडच्या हक्काचा सब्यसाची फेव्हरेट नसून प्रत्येक नवरीला तिच्या लग्नाच्या दिवशी सब्यसाचीने डिझाइन केलेला लेहेंगा घालावा असं स्वप्न…
Read More...

भारतातलं एक गाव जिथे धर्म जात राजकारण पैसे यांना एंट्री बॅन आहे…

जिथे कधी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा देशाच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही आणि जिथे विविध देशांतील आध्यात्मिक वृत्तीच्या साधकांना एकत्र येऊन मानवजातीच्या आत्मोन्नतीसाठी वास्तव्य करता येईल, असं एक उपनगर निर्माण करावं, अशी एक संकल्पना…
Read More...

अटलजी म्हणाले होते, “मी आतून पण हिंदू आहे आणि बाहेरून सुद्धा”

अयोध्येतील रामजन्मभूमी जागेचा प्रश्न सुटला आहे. पण या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत देशात जोरदार चर्चा घडल्या आहेत. संसदेत जेव्हा जेव्हा आयोध्येतील राम मंदिराची चर्चा होते तेव्हा देश श्वास रोखून ऐकत असे. त्याकाळी असं म्हटलं जायचं…
Read More...

इंजिनिअरिंग ड्रॉप आउट केलं आणि विना लाईटचं वॉटर फिल्टर बनवलं…

ज्या ज्या वेळी एखादी भीषण नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तिथं पीडित लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण ते गाव घटनेतून नीट होतं पण स्वच्छ पाणी त्या लोकांना पिण्यासाठी मिळत नाही. जेव्हा जेव्हा नैसर्गिक घटना घडते तेव्हा…
Read More...

राकेश मारियांनी कानफटात दिली आणि संजय दत्त पोपटासारखा बोलू लागला…

बॉलिवुड आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन जगाला काही नवीन नाही. बॉलिवुडचे सिनेमे अंडरवर्ल्ड प्रोड्युस करू लागलं होतं आणि सेलिब्रिटी लोकांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला होता. यात संजय दत्त टार्गेटवर आला आणि बॉलिवूडचे धाबे दणाणले. आजचा किस्सा…
Read More...

धरण तर उभारलंच शिवाय स्वतःची बागायती जमीन धरणग्रस्तांना देऊन टाकली…

नेता हा फक्त आपल्या अनुयायांचे नेतृत्व करणारा त्यांना आदेश देणारा नसावा. तो जनतेचे प्रश्न समजून घेणारा, त्यासाठी आपल्या जीवाचं रान करणारा असावा. महाराष्ट्राच्या राजकारणात असे फारच मोजके नेते होतुं गेले जे फक्त राजकारणी नव्हते तर जनतेचे नेते…
Read More...

इंदिरा गांधींनी दूरदृष्टीने उभारलेल्या संस्थेमुळे खेड्यापाड्यात वीज पोहचली..

आज देशभरात मेट्रोचं जाळं पसरतयं. इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानामुळे जवळपास सगळ्याच गोष्टी सहज आणि सोप्या झाल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त शहरापुरते मर्यादित न राहता अगदी खेड्यापाड्यात जाऊन पोहोचलं आहे. खेडोपाडी पोहचलेल्या या विजेमुळे…
Read More...

जगाला अँटीव्हायरस देणाऱ्या मॅकफिला स्वतःच्या आयुष्यातला निगेटिव्ह व्हायरस संपवता आला नाही….

जर तुम्ही 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात मोठे झाला असाल तर तुम्हाला McAfee अँटीव्हायरस हा काय विषय आहे हे माहिती असेल. जॉन मॅकफी या सॉफ्टवेअर निर्मात्याबद्दलची ही गोष्ट ज्याने हजार भानगडी करून अँटीव्हायरस…
Read More...

दिल्ली सरकारचा जुगाड डेंग्यूच्या रुग्णांसाठी कोविड राखीव बेडचा वापर

देशावर कोरोनाचं असलेलं सावट आता हळू- हळू कमी होत आहे. नवीन रुग्णांची संख्या खालावली असून रिकव्हरी रेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण या दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि हे फक्त एक- दोन राज्यांपुरता मर्यादित नाहीत तर…
Read More...