Browsing Category
आपलं घरदार
महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले ते या छत्रपतींमुळे
सातार्याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. राजाराम महाराज आणि युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्याच्या गादीवर होते. शंभूपुत्र शाहू महाराज निवर्तल्यानंतर पेशवाईचे महत्त्व वाढले आणि मराठा साम्राज्याच्या…
Read More...
Read More...
गेली ३० वर्ष नदीपासून ८० किलोमीटर दूर राहूनही गावकऱ्यांच नदीवरचं प्रेम आटलं नाहीय
मित्राच्या कामासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट गावामध्ये आलो होतो. त्यावेळी त्याचे घर शोधत आलो. त्यांनी नवीन भाड्याने घेतले होते हे घर. अब्दुललाट गावाच्या बाहेर एका धरणग्रस्त वसाहतीमध्ये घेतलेले हे घर शोधत…
Read More...
Read More...
शाळेतल्या उडाणटप्पू पोरानं आज शिक्षण क्षेत्रात ४३ हजार कोटींचं साम्राज्य उभं केलयं….
भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन स्टार्टअप BYJU's ने आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच हस्तांतरण करण्याची घोषणा केली आहे. देशभरात जवळपास २०० सेंटर आणि २.५ लाख विद्यार्थी असलेलं आकाश ७ हजार ३०० कोटी रुपयांना विकत घेणार आहेत. ऑनलाईन शिक्षणातील हे…
Read More...
Read More...
या मुख्यमंत्र्यामुळे भिवंडीमध्ये तब्बल १२ वर्षांनी शिवजयंती साजरी होऊ शकली..
७ मे १९७० रोजी भिवंडी शहरात शिवजयंती निमित्ताने शहरात प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. नव्यानेच स्थापन झालेल्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
भिवंडी हे यंत्रमागाच्या मागे धावणार शहर. अस सांगतात की जेव्हा मुंबईच्या…
Read More...
Read More...
दुर्दैवाने बाबासाहेब हा खटला हरले पण ती एका सामाजिक क्रांतीची सुरवात ठरली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत कलम १९ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अमूल्य गोष्ट भारतीयांना दिली. त्यातुन प्रत्येकाला लिहिण्याचे, बोलण्याचे, मत मांडण्याचे, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य…
Read More...
Read More...
म्हणून जेधे घराण्याला शिवरायांच्या दरबारात पहिल्या तलवारीचा मान होता.
शिवपूर्व काळात महाराष्ट्रासकट दक्षिण भारतावर सुल्तानशाहीचे राज्य होते. या सुलतानांनी जात्याच पराक्रमी असणाऱ्या मराठ्यांना सोबत घेऊन आपल्या सत्ता बळकट केल्या. आदिलशाही राजवटीमधे भोर तालुक्याची भरभराट करणार्या आपल्या चाकरमानी सरदार नाईकजी…
Read More...
Read More...
नरेंद्रला ‘स्वामी विवेकानंद’ बनवलं ते या राजेसाहेबांनी…
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाला एका व्रतस्थ संन्यास्याने गुलामगिरीच्या जोखडात अडकलेला हा देश आता जागा होतो हे सगळ्या जगासमोर आणलं. भारतीय तरुणांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली. विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या पाश्चात्य जगाला हिंदू…
Read More...
Read More...
कर्मवीरांच घराणं म्हणजे जैन, लिंगायत आणि मराठा; अण्णांच्या घराण्याची अशीही एक जातीनिरपेक्षता
सांगली कोल्हापूरचा नदी पट्टा म्हणजे जैन, मराठा आणि लिंगायत या तिन्ही जातींच राजकारण. उगीच खोटं कशाला बोला. आम्ही जातीचं राजकारण करत नाही अस कितीही ठणकावून म्हणालात तरिही हे राजकारण इथे चालत हे उघड सत्य आहे.
अशाच भागातून कर्मवीर अण्णा…
Read More...
Read More...
टिपूच्या मदतीला नेपोलियन येईल या भीतीने इंग्रजांनी मुंबईत किल्ला बांधला.
मुंबईचा फोर्ट भाग म्हणजे किल्ला होता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. बॉम्बे कॅसल म्हणून याला ओळखलं जात होतं. पण या भल्या मोठ्या किल्ल्या सोबतच आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी आणखी एक किल्ला होता.
त्याचे नाव सेंट जॉर्ज…
Read More...
Read More...
हरगोविंद खुराना : झाडाखालच्या शिक्षणापासून ते नोबेलपर्यन्त मजल मारणारे जेनेटिक इंजिनियर
आदिम काळापासून मानवाचा सर्वात मोठा ध्यास असेल तर तो मृत्यूवर विजय मिळवण्याचा. मात्र एका अर्थाने माणूस अमर आहे. केवळ माणूसच नाही तर सर्व सजीव अमर आहेत. त्यांच्या जीन्सच्या रूपाने.
अब्जावधी वर्षाच्या काळापासून गुणसूत्रांचा अव्याहत प्रवास…
Read More...
Read More...