Browsing Category

News

त्या निवडणुकीत सोमय्या यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागला आणि ते कट्टर शिवसेना विरोधक बनले

२०१७ ची मुंबई महानगरपालिका निवडणूक. १९८९ पासून शिवसेनबरोबर युतीत राहून कायम लहान भावाची भूमिका स्वीकरणाऱ्या भाजपचा आता राज्यात मुख्यमंत्री बसला होता. युतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचं आता भाजपाला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत देखील दाखवून…
Read More...

गुजरातमध्ये समान नागरी कायदा आणण्याची तयारी; काय आहेत याचे फायदे-तोटे?

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असल्याने आता सरकारकडून लोकप्रिय घोषणा करण्याचा सपाटा चालू होईल. त्यातीलच एक महत्वाचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला आहे. काही दिवसांचाच कार्यकाळ बाकी असलेल्या गुजरात कॅबिनेटने राज्यात समान…
Read More...

इलॉन मस्कनं ट्विटर घेतलं खरं, पण याच्यामुळं नेमकं बदलणार काय ?

आमच्या गावाकडं सरपंच पदाची निवडणूक झाली, गावातलं राजकारण ओ लय धुरळा उडाला. नवा सरपंच आला आणि आमचं गाव बदललं. नाय नाय पाणी, चकचकीत रस्ते असलं काय नाय झालं, पण मेन कट्ट्यावर बसणारी पोरं बदलली, सरपंचासोबत असणाऱ्या पोरांचे कपडे बदलले आणि माजी…
Read More...

साधे शूज नसणारी टीम, पाकिस्तानला हरवण्यापर्यंत कशी पोहचली ?

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेची मॅच झाली, पाकिस्तान मॅच मारणार हा अनेकांचा अंदाज चुकवत झिम्बाब्वेनं खतरनाक विजय खेचून आणला. मॅच झाल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाला एक प्रश्न विचारण्यात आला, 'तुला असं कधी वाटलं की मॅचचा…
Read More...

बच्चू कडू vs राणाच नाही; तर या ४ जोड्यांची भांडणं शिंदे फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या आहेत…

जोड्यांचं एकतर जमतं किंवा जमत नाही. राजकारण म्हटल की जमणाऱ्या आणि न जमणाऱ्या जोड्या आल्याच…शिंदे-फडणवीसांची जोडी सध्या महाराष्ट्रात हिट आहे, गरज लागेल तिथे एकमेकांना सांभाळून घेणं, महाराष्ट्रात एकत्र फिरणं याची चर्चा राज्यभरात होत असते.…
Read More...

देव आनंदनं गाणं पिक्चरमधून काढून टाकायचं ठरवलं होतं, पुढं त्याच गाण्यानं इतिहास लिहिला

काही गाणी चिरंजीव असतात.काळाचे प्रवाह त्याला जुनं करूच शकत नाही. असचं एक गाणं आहे ’कांटो से खीच के ये आंचल...’ गाईड सिनेमातील. आज हे गाणं असलेला ’गाईड’ या सिनेमाला पन्नास-पंचावन्न वर्ष झाली असली तरी या गीताचा ताजेपणा,त्यातील गोडवा आजही…
Read More...

इटालियन वंशाच्या आहेत म्हणून या नेत्यांनी सोनिया गांधींचं पंतप्रधानपद असं रोखलं होतं

१५ मे १९९९ चा दिवस होता. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक लावण्यात आली होती. बैठकीत सोनिया गांधी बोलण्यास उभ्या राहिल्या. आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये त्यांनी एक कागद बाहेर काढला आणि  सोनिया गांधी यांनी तो वाचायला सुरवात केली.  "माझा जन्म…
Read More...

७२ वर्षांपूर्वी पाकिस्तानात अगदी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली होती…

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण त्याच बरोबर फाळणीचं शल्य देखील. भारत आणि पाकीस्तान यांच्यातील सांस्कृतिक कलाजीवनावर फाळणी मोठा ओरखडा उमटवून गेली. जे कलाकार तिकडे निघून गेले ते कायम इथल्या आठवणीत तळमळत राहिले. हिंदी…
Read More...

पक्ष प्रवेश, डावललेल्यांना बळ: उद्धव ठाकरे ४० बंडखोरांचा करेक्ट कार्यक्रम आखत आहेत

मुख्यमंत्रीपद गेलं. सत्ता गेली. उद्धव ठाकरेंना ६२ पैकी ४० आमदार सोडून गेले. १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यानंतर पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं आणि आता पक्षाचं नाव देखील-उद्धव बाळासाहेब ठाकरे असं बदलून घ्यावं लागलं.…
Read More...

नानकटाईवर दावेदारी अनेक देशांनी केली, पण ती जगभर पोहचली सुरतमुळे…

चहा बिस्किटे हासुद्धा एक चर्चेचा विषय ठरू शकतो इतकी उत्सुकता, कुतूहल आपल्या देशात जिवंत आहे. कुठला बिस्कीट कितीवेळ चहात बुडवून झाल्यावर तग धरू शकतो यावर लोकं संशोधन करत असतात. संध्याकाळी चहा बरोबर बिस्कीट पाहिजेच असाही नियम काही घरांमध्ये…
Read More...