Browsing Category

कट्टा

भावा, आपल्या घरी दूधवाला दूध घेऊन येतो त्यामागेही खमंग इतिहास आहे…

सकाळ सकाळी उठलं की बऱ्याच जणांच्या वाटेला येणारं दिवसातील पाहिलं काम म्हणजे दूधवाल्या काकांकडून दूध घेणं. शहरी भागात राहणाऱ्या अनेकांची तर झोपमोडचं दूधवाल्या काकांच्या गाडीच्या हॉर्नने होते. झोपेतून उठून दूध घेण्याचं काम कितीही कंटाळवाणं…
Read More...

याला म्हणतात नशीब, 22 वर्षांपूर्वी हरवलेले 8 कोटींचे सोने मुंबईतील कुटुंबाला परत मिळाले…

नशीब कधीही बदलू शकते. भिकाऱ्याला श्रीमंत बनवू शकते ते म्हणजे नशीब आणि राजाला भीक मागायला लावू शकते तेही नशीबच. आता लॉटरी सुद्धा अशाच लोकांना लागते ज्यांच्या ती नशिबात असते बाकी आपण आयुष्यभर जरी लॉटरी फाडत राहिलो तर काय फायदा नाही. पण नशीब…
Read More...

दाऊद आणि राजनला उडवण्याचा प्लॅन एजाज लकडावालाने आखला होता….

मुंबई अंडरवर्ल्ड म्हणजे कोण कोणाचं जवळचं नसतं. जवळचे सुद्धा तुमच्या बत्त्या लावून गायब होतात आणि ऐरनि अशी असते की ज्यांना मोठं केलं तेच असा काही गुलीगत धोका देतात की इतिहासात त्याची नोंद केली जाते. तर किस्सा असा होता की एकेकाळी दाऊद आणि…
Read More...

‘ताज’ मध्ये गरिबी हटाव कार्यक्रम घेण्यात आला अन अध्यक्षांनी सगळ्यांनाच झापलं होतं

एका हुशार अभ्यासू तरुणाने कलकत्ता युनिव्हर्सिटीतून स्टॅटिस्टिक्स विषयामध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केल्यावर, लंडन युनिव्हर्सिटीत स्टॅटिस्टिक्समध्येच पीएचडी करण्याचे ठरवले आणि लंडनला जाणाऱ्या आगबोटीत चढले...पण तिथे त्यांना वेगळंच चित्र…
Read More...

औरंगजेबाच्या कुठल्याही भूलथापेला बळी न पडता दाराची बायको शेवट्पर्यंत एकनिष्ठ राहिली.

मुघल पातशाह औरंगजेब याने स्वतःला आलमगीर अर्थात 'जगज्जेता' ही उपाधी लावून घेतली होती. इतिहासात औरंगजेबाची ओळख ही क्रूर, कपटी धर्मांध राजा म्हणून आहे आणि इतिहासकारांनी याचे खूप सारे दाखले देखील दिलेले आहेत. पण तो त्याचा मोठा भाऊ दाराच्या…
Read More...

जपानी लोकांचे तंबाखूचे वांदे झाले होते आणि यातूनच कॅसिओ उभा राहिला…

युद्धात अनेक देश बरबाद होतात. मात्र हे ही तितकंच खरं आहे की राखेतून फिनिक्स पक्षासारखी उभारी घेणारे देशही या भूतलावर आहेत. जपान आणि जर्मनी ही अशीच दोन उदाहरणं. अमेरिकेनं टाकलेल्या अणुबॉम्बनं जपान बेचिराख झाला होता. मात्र जपाननं यातून उभारी…
Read More...

साधं इंजेक्शन द्यायचं माहिती नसतांना तो डॉक्टर भ्रूणहत्येच्या कत्तलखाना चालवायचा

राज्यात पुन्हा एकदा भ्रूणहत्येची घटना घडली आहे...वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाचा तपास करता करता पाेलिसांना एक जबरदस्त धक्का बसला....ज्या अल्पवयीन मुलीचा हाॅस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला, त्याच्यामागे असलेल्या जागेत खाेदकाम…
Read More...

भारत छोडो आंदोलनात थेट शिक्षण सोडून देणारे शायर म्हणजे कैफी आजमी….

'दबा दबा सा सही दिल में प्यार है की नहीं' , 'वक्त ने किया क्या हसीं सितम' अशी एकदम हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे कैफी आजमी आजमी शायरीच्या दुनियेतील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होय. शायरीचा नाद हा तसा डेंजरच म्हणजे आजवर आपण जितके…
Read More...

संक्रांत आली की तुळशीबागवाले खुश होतात, यामागंही कारण आहे…

पुण्यातल्या मुलीला ताज हॉटेल, दुबई मॉल, गोवा, कोकण कुठंही फिरवून आणा, ती सगळ्यात जास्त खुश होणार ती तुळशीबागेतच. तुझ्यापुढं स्वर्गही फिका पडे... हे वाक्य पुण्यातल्या पोरी आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला उद्देशून नाही, तर तुळशीबागेला…
Read More...

रजनीकांत स्टाईलने फेमस झालेला नागपुराच्या डॉलीच्या टपरीवरचा चहा …

ज्यावेळेस एखादा भिडू पुण्यात येतो तेव्हा त्याला इथं आल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने आढळतात त्या म्हणजे संध्याकाळी होणारी वाहनांची गर्दी आणि दुसरी अतिमहत्वाची गोष्ट म्हणजे ठायी ठायी अमृततुल्य. अमृततुल्य म्हणजे चहाचे दुकानं. सगळीकडे पाट्या…
Read More...