Browsing Category

कट्टा

केदारनाथ यात्रा सुरु झालीये… कसं जायचं, कुठे उतरायचं? सगळं समजून घ्या

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते. पण भाविकांची दर्शन घेण्याची इच्छा आत्ता पुर्ण होणारे कारण ६ मेच्या सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी सुरू करण्यात आले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री…
Read More...

CST स्टेशनसमोर असणारं हे पंचम पुरीवाल्याचं हॉटेल CST पेक्षा जुनं आहे..!!!

मुंबईच्या व्हि टी म्हणजे आत्ताच्या सीएसटी स्टेशनच्या एक्झॅट समोर एक हॉटेल आहे. आणि आपल्या फ्यूजा उडवणारी एक भारी गोष्ट म्हणजे हे हॉटेल सीएसटी स्टेशनपेक्षाही जास्त जुनंय. ह्या हॉटेलला ऐतिहासिक वास्तु म्हणून जरी घोषित केलं तरी कोणी हरकत…
Read More...

गावागावात असणारे बायोगॅस, गोबरगॅस कशामुळं बंद पडले..?

डोक्याला जरा ताण देवून जुन्या गोष्टी आठवा. म्हणजे हळुहळु मागं जा. कोरोना आला लॉकडाऊन झालं. त्याच्यापूर्वी २०१४ ला मोदींची लाट आली होती. त्याच्याहीपुर्वी चायना मोबाईल आले होते. त्याच्याहीपूर्वी इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमियाची गाणी वाजत…
Read More...

ओरिसाचे आदिवासी ते गोविंदा कनेक्शन : अवतार सिनेमाचे असे आहेत १० भन्नाट किस्से

अवतार नावाचा हॉलिवूड पिक्चर बघितलाय का तुम्ही ? या 'अवतार'ने सगळ्या जगाला वेड लावलं होतं. यात एक वेगळीच दुनिया दाखवली होती. त्यात ना धड माणसं होती. ना धड भुतं ना धड एलियन्स. थोडेसे माणसांसारखे दिसणारे पण निळ्या रंगाचे शेपूट असलेले उंचच…
Read More...

हेच ते डॉक्टर होते जे पेपरमध्ये सेक्सबद्दल उत्तरं द्यायचे आणि पोरांची डोकी आऊट व्हायची..

आमची शाळा तशी पुढारलेली होती, म्हणजे कसं पोरं-पोरी एका बेंचवर बसू शकायची. एकत्र डबा खाऊ शकायची, पण त्याही पेक्षा भारी गोष्ट होती आमच्या शाळेत इंग्लिश पेपर यायचे. आता त्या वयात कामचलाऊ बोलता आलं आणि पास होऊ इतकं लिहिता आलं म्हणजे लई झालं असं…
Read More...

ठाकरे घराण्याचा “नावं” ठेवण्याचा इतिहास लय भारीय…!!! 

धोडपकरचं ठाकरे, स्वरराजचं राज, बाळ नाव ठेवण्याचा इतिहास ते शिवसेना नावावरचा अत्रेंचा क्लेम, ठाकरे घराण्याची नावं ठेवण्यात इतिहास आहे.. 
Read More...

पुण्याचा ‘आद्य अमृततुल्य’ चहा फेमस होण्यामागे ‘शम्मी आणि महम्मद रफी’ कनेक्शन आहे

पहिलं असतंय ते व्हरिजिनल असतंय, नी नंतर येणाऱ्या सगळ्या कॉप्या. मग तो लताचा आवाज असो स्मिताचा अभिनय असो, मारुतीची गदा असो, मधुबालाची अदा असो, माधुरीचं नृत्य असो किंवा पुण्याचा 'आद्य अमृततुल्य' चहा असो. व्हरिजिनल ते व्हरिजिनलच असतंय. आणि…
Read More...

गोध्रा दंगलीतल्या त्याला उशीरा कळालं…पोटापाण्याचा प्रश्न हिंदू-मुस्लीम पेक्षा खूप…

“मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना" कवी इक्बाल... इथं दोन ओळी लिहणाऱ्या कवीचं नाव वेगळं असतं तर, तर या ओळी पटाव्या की न पटाव्या यावर विचार नक्कीच झाला असता. असो तर मुद्दाय आजच्या बिघडलेल्या वातावरणाचा. बर वातावरण बिघडलं आहे की नाही…
Read More...