Browsing Category
तात्काळ
नॉर्थ ईस्टचे “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचित बोडफुकन यांची आज…
ज्याप्रकारे औरंगजेबाला हरवण्याचा इतिहास मराठ्यांना लाभला आहे, तसाच इतिहास आसामी लोकांना सुद्धा लाभला आहे. आसामच्या ओहोम साम्राज्याचे सेनापती लाचित बोडफुकन यांनी मुघलांच्या बलाढ्य सैन्याला हरवून गुवाहाटी शहर परत ओहोमांच्या ताब्यात घेतलं…
Read More...
Read More...
अमेरिकेच्या ४ महिला डिप्लोमॅट्स भारतात बुलेटप्रूफ कार सोडून रिक्षा चालवत आहेत…!! पण का ?
हल्ली शहरापासून गाव खेड्यापर्यंत प्रत्येक पैसेवाल्याकडे फोर व्हीलर असणे स्टेटसचं सिम्बॉल बनली आहे. साध्या नॅनो-सुझुकीपासून करोडोच्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यूपर्यंत एकापेक्षा एक भारीतली आणि महागडी गाडी आपल्याकडे असावी यासाठी लोकांची धडपड चालली…
Read More...
Read More...
राजकीय प्रचारात लहान बालकांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे तरी पण…
भाजपच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी एक लहान मुलगी उभी आहे. ही मुलगी भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचून पक्षाचा प्रचार करत असल्याचं दिसत आहे.
व्हिडिओमधील…
Read More...
Read More...
या कारणांमुळे काँग्रेसमध्ये शशी थरूर यांना साईडलाईन करण्याचा प्लॅन आहे असं म्हटलं जातंय
काँग्रेस पक्षामध्ये साचलेपणा आलाय त्यात बदल घडवणे गरजेचं आहे असं म्हणत शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी थेट काँग्रेसचे कर्ते करविते असलेल्या गांधी घराण्याच्या विरुद्धच शड्डू ठोकलं होतं. थरूर यांच्या विद्रोही…
Read More...
Read More...
मेधा पाटकरांमुळं मोदींनी भारत जोडो यात्रेवरचं मौन सोडलं, कारण दोघांमधला संघर्ष…
गेल्या ७० दिवसांपेक्षा जास्त काळ चालत आलेल्या भारत जोडो यात्रेवर भाजपने कोणत्याही प्रकारची टीका करणे, भाष्य करणे टाळले होते. अगदी भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सावरकरांसारखे वादाचे मुद्दे वगळले तर भाजपने…
Read More...
Read More...
या कारणामुळे इंदिरा गांधी यांच्या समाधीवर शिळा ठेवण्यात आली आहे
इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी यांचं स्मृतिस्थळ जर तुम्ही पाहिलं तर, तिथे कोणत्याही प्रकारची समाधी किंवा स्मारक बांधलेल दिसत नाही. त्याऐवजी फक्त एक मोठा दगड उभा करून ठेवला दिसतो.
पण असं का? इंदिरा…
Read More...
Read More...
फक्त कोर्टाचे ताशेरेच नाही कोश्यारींना वादग्रस्त राज्यपाल म्हटलं जातं, कारण ही वक्तव्य
राज्याच्या सत्तासंघर्षाचा ११ महिन्यांपासून प्रलंबित असलेला निकाल, सुप्रीम कोर्टानं आज जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला, पण कोर्टानं राज्यपालांनी बोलावलेली फ्लोअर टेस्ट, एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना…
Read More...
Read More...