Browsing Category

थेटरातनं

एकेकाळी फोन बूथवर काम करणारा विजय सेथुपती आज बॉलिवूडलासुद्धा भारी पडतोय….

मागच्या काही काळामध्ये 96 आणि विक्रम वेधा सिनेमा पाहिला आणि नंतर पाहिला सुपर डिलक्स अभिनय पाहिजे तर असा पाहिजे असा फिल... साऊथ इंडीयन सिनेमांची आज घडीला हवा आहे म्हणण्यापेक्षा दहशत जास्त आहे असं म्हणावं लागेल कारण आजही एखाद्या साऊथ इंडियन…
Read More...

शास्त्रीबुवांनी ठिणगी टाकली आणि अमृता सिंग विनोद खन्नापायी वेडी झाली…

बॉलिवूड म्हणल्यावर बॉक्सऑफिसवरची कमाई एका बाजूला आणि त्यांची अफेअर एका बाजूला असतात. म्हणजे सलमान खानला ऐश्वर्या रॉयवर प्रेम करतो म्हणून हवा देणारे एका बाजूला आणि दुसरीकडे कतरिनाने विकी भाऊसोबत लगीन केलं म्हणून पण सलमान भाईला हवा देणारे एका…
Read More...

एकेकाळी ‘बिल्ला’ नावाने ओळखला जाणारा बॉलिवूडचा खलनायक अचानक कुठे गायब झाला?

हिरोला हिरो बनवणारं पात्र म्हणजे खलनायक, व्हिलन. अक्षय कुमारच्या एका पिच्चरमध्ये डायलॉग आहे बघा, हिरो मरने के बाद स्वर्ग में जाता है और व्हिलन जीते जी स्वर्ग पाता है.. खलनायकाशिवाय हिरोला महत्त्व नसते मग ते खऱ्या आयुष्यातील असो…
Read More...

स्पिलबर्ग सुद्धा म्हणलेला, जगातला सर्वश्रेष्ठ व्हिलन म्हणजे अमरीश पुरी….

‘हवेली पर आना कभी’, ‘जो जिंदगी मुझसे टकराती है वो सिसक-सिसक कर दम तोड़ देती है’, ‘ऐसी मौत मारूंगा कमीने को कि भगवान भी पुर्नजन्म वाला सिस्टम ही खत्म कर देगा’ आणि ‘इतने टुकड़े करूंगा कि तू पहचाना नहीं जाएगा’ असे अनेक हिट डायलॉग…
Read More...

‘वरणभात आवाज आहे’, असं म्हणत दिलीपकुमारनं लतादीदींना डावललं होतं…

सगळं घर शांत आहे, अगदी पिन पडली की आवाज होईल इतकी शांतता, अशाच धीरगंभीर शांततेत आवाज घुमतो... 'ओ पालन हारे, निर्गुण और न्यारे.' आपल्या मनातलं सगळं टेन्शन गायब करण्याची ताकद या आवाजात होती. तो आवाज भारतरत्न लता मंगेशकर यांचा. गेली कित्येक…
Read More...

मुंबईत आलेल्या या दोन फॉरेनर पोरांनी सोशल मीडियावर राडा घातलाय….

आपल्यासाठी आपल्या देशापेक्षा आणि आपल्या मायभूमीपेक्षा मोठं काहीच नसतं. आपल्या देशाची कीर्ती तशी जगभर आहे त्यात काय वादच नाही. म्हणजे भल्याभल्या लोकांना भारताबद्दल वाटणारं आकर्षण सर्वश्रुत आहे. यातच नुकतंच दोन फॉरेनर भिडुंचं नाव घ्यावं…
Read More...

हृतिकने सिनेमात येण्याआधी प्रचंड कष्ट केले आणि मग कहो ना प्यार है सुपरहिट झाला …

कहो ना प्यार है....हा सिनेमा अनेकांना आठवत असेल. त्यावेळी मार्केटमध्ये येत असलेल्या नवीन फळीपैकी एक नव्या दमाचा हिरो त्यात होता नाव होतं हृतिक रोशन. राकेश रोशन यांनी आपल्या डुग्गूला मोठ्या रिस्कवर इंडस्ट्रीत उतरवलं होतं. सिनेमा कसा चालतो…
Read More...

दोन मिनिटात सुचलेलं ‘ऐरणीच्या देवा’ एवढं हिट होईल हे खुद्द लता दिदींना सुद्धा वाटलं…

साधी माणसं या चित्रपटातली जयश्री गडकर भाता ओढतांना म्हणते.... लक्ष्मीच्या हातातली, चौरी व्हावी वर-खाली इडा-पिडा जाईल आली, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंगं गाऊ दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू…
Read More...