Browsing Category

थेटरातनं

बॉर्डरची स्क्रिप्ट ऐकून पंतप्रधान सुद्धा म्हणाले होते हा सिनेमा तर बनलाच पाहिजे….

बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस सिनेमांचा ट्रेंड सोडून काहीतरी हटके करायच्या प्रयत्नात दिग्दर्शक जेपी दत्ता होते. याआधी देशभक्तीपर सिनेमांची निर्मिती बॉलिवूडमध्ये झाली होती. पण जेपी दत्ता त्याहून भव्य दिव्य असणारा सिनेमा बनवायच्या प्लॅनमध्ये होते आणि…
Read More...

सलमान सुद्धा साऊथचा स्टायलिश आयकॉन समजल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनची कॉपी करतो…

मुद्दा एंटरटेनमेंटचा असो किंवा टेक्नॉलॉजीचा, बॉक्सऑफिसवर यशस्वी होणं असो किंवा तिकीटविक्रीसाठी हाणामारी असो सगळ्या कामात साऊथ इंडस्ट्रीने बॉलीवूडला मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर साऊथमधले सीनचं नाही तर पूर्ण सिनेमेच बॉलिवूड कॉपी करतं.…
Read More...

कल्याणजी-आनंदजींची म्यूझिकल पार्टी म्हणजे त्याकाळचा टॅलेंट हंट रियालिटी शो होता..

हल्ली रियालिटी शोंची विविध चॅनल्सवर अगदी रेलचेल पाहायला मिळते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या शोंचे शोकिन असतात आणि जो उठतो तो या शोंमध्ये जाण्यासाठी तडफडत असतो. त्याचं कारणही तसंच आहे म्हणा. एकदा का ब्रेक मिळाला की करियरला ब्रेक लागत…
Read More...

यु ट्यूबवर धमाका करणारी मराठी पोरगी थेट मिशेल ओबामा यांच्यापर्यंत जाऊन पोहचलीय…

यु ट्यूब वर कंटेंट क्रिएटर लोकांची कमी नाहीए. गाण्यापासून ते खाण्यापर्यंत, व्यायामापासून ते ट्रेकिंगपर्यन्त सगळे व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध असतात. यु ट्यूब चॅनलवर असणारे सबस्क्रायबर हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात. कंटेंट क्रिएट करणे हे खरं…
Read More...

महाभारत बनवणाऱ्या चोप्रांची वारसदार नेपोटीजम मोडून टीव्ही शोमध्ये छोट मोठं काम करते ..

बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा फॅक्टर किती कामाचा असतो याचं महत्व फक्त त्याच लोकांना माहिती आहे ज्यांना खतरनाक स्ट्रगल करावा लागला तेव्हा कुठं एखादा पिच्चर मिळाला आणि दुसरे ते ज्यांना विशेष मेहनत न करताही सिनेमे मिळत गेले. पण आजचा किस्सा जरा…
Read More...

एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यातील अनेक वर्षांचा वाद पंचमदांनी एका गाण्यातून मिटवला…

‘पंचम’ म्हणजे सात सुरांमधला पाचवा सूर. सात सुरांमधला सगळ्यात स्थिर मानला जाणारा.. तो आपली जागा कधीच सोडत नाही. हिंदुस्तानी संगीतात या स्वराला अनन्यसाधारण असं महत्व आहे, जसं हिंदी सिनेसृष्टीत पंचमदांना... पंचमदा, म्हणजेच राहुल देव बर्मन…
Read More...

बच्चनच्या सांगण्यावरून राष्ट्रपती भवनाचा नियम बदलण्यात आला होता.

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ कोणी वर्चस्व केलं असेल तर अमिताभ बच्चन. रेडिओच्या ऑडिशनला गेलेला अमिताभ बच्चन आवाजावरून रिजेक्ट झाला होता मात्र त्यानंतर त्याने आपल्या कामाच्या जोरावर रेडिओ, टीव्ही सगळीकडे आपलं नाव केलं. आपल्याकडे बऱ्याच आधीपासून फॅशन…
Read More...

रिअल लाइफ ‘शेरनी’ म्हणतेय.. खरी वास्तविकता ही सिनेमापेक्षा काही वेगळीच आहे.

जंगल कितना भी घना क्यों न हो, शेरनी अपना रास्ता ढूंढ ही लेती है. तुम्हाला आठवतं का ,अवनी नावाच्या वाघिणीने यवतमाळ जिल्ल्यात २०१७-१८ मध्ये धुमाकूळ घातला होता. जवळपास १४ लोकांचा जीवही घेतला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली…
Read More...

एकाच शो मध्ये ६० कॅरेक्टर साकारून त्याने दाखवून दिलं होतं कि तो मेहमूदचा वारसदार आहे….

बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो. काही कायमचेच फेमस होतात आणि काही इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वीच गायब होतात. पण आजचा किस्सा जरा वेगळा आहे. सुरवातीला कॉमेडी हा सिनेमाचा जीव असायचा, मेहमूदने या कॉमेडी मध्ये अशी छाप निर्माण केली…
Read More...

मारुतीराव परबांची लेक संपूर्ण भारतात गुड्डी मारुती म्हणून फेमस झाली…

९०'ज च्या सिनेमांचा विषयच वेगळा होता. मेलॅडियस गाणी, भरपूर हाणामारी, हिरो हिरोईनची जब्राट जोडी आणि कॉमेडी. तेव्हा हिरोईनच्या सोबतीला एक मैत्रीण असायची बघा जी भरपूर कॉमेडी करून सिनेमातला कॉमेडी सिन खाऊन टाकायची आणि हिरो हिरोईनच मार्केटसुद्धा…
Read More...