Browsing Category

थेटरातनं

आठवलेंना फक्त राजकीय पक्षातून नाही तर नाटक-सिनेमांमधून पण ऑफर येतात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे केवळ मंत्री नसून, संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. जे पोटात तेच ओठात असणारे, बिनधास्त आणि निर्भीड व्यक्तिमत्व परिचित आहेत. सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारा…
Read More...

वेटरचं काम करणाऱ्या माणसाला वयाच्या चाळीशीत करियरची दिशा सापडली..

दोन सख्खे भाऊ एके दिवशी ठरवतात की दोघांच्या घरामध्ये असलेली भिंत पाडायची आणि भांडण मिटवायचं. मग काय, ही भिंत पाडण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करतात. बॉम्ब लावतात. मोठा खांब आणतात. तरी सुद्धा ही भिंत काही त्यांना पाडता येत नाही. मग शेवटी या…
Read More...

शकिलाची क्रेझ एवढी होती की चीन मधली लोकं देखील तिचा पिक्चर डब करून बघायची..

प्रत्येकाच्या आयुष्यात बेसिक गरजा असतात. एखादी चांगली नोकरी, ऐसपैस घर वैगरे वैगरे. या गरजा पूर्ण करण्यासाठी काहीजणं सरळ मार्गाने वाटचाल करत असतात. सरळ मार्गाने स्वत:ची स्वप्न पूर्ण करणं कोणाला नाही आवडणार? परंतु काही लोकांच्या आयुष्यात…
Read More...

शांतारामबापूंचा पठ्ठ्या मदतीला धावून आला अन् पिंजरा सुपरहिट झाला.. 

बाईचा नाद लय वाईट. या नादापायी चांगली चांगली माणसं बरबाद झाली. १० एकर पासून फुकून खाणाऱ्यांची सुरवात होते ती अगदी शेकडाच्या एकरात जाते ती उगीच नाही. प्रेमभंगाची कथा सांगणारा पिंजरा हा सिनेमा. यात गुरूजी बाईच्या नादाने स्वत:ची वाताहात करून…
Read More...

ऑलिम्पिकचा चान्स हुकला आणि बाबुराव पेंढारकरांसारखा माणूस सिनेमात आला

असं म्हणतात, जे होतं ते चांगल्या साठी होतं. त्या एका क्षणी एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून नक्कीच वाईट वाटतं. पण कधी कधी काही गोष्टी नाही मिळणं सुद्धा आयुष्याला कोणती कलाटणी देऊन जातील काही सांगता यायचं नाही. असंच काहीसं झालं दिग्गज मराठी…
Read More...

मित्राला कर्जातून सोडवण्यासाठी तयार केलेला सिनेमा म्हणजे डॉन

हेतू प्रामाणिक आणि चांगला असेल तर यश मिळण्याची हमखास खात्री असते. कधीकधी यशस्वी होण्यासाठी मार्गात अनेक काटेकुटे असतात. परंतु सर्व गोष्टी सहन करत माघार न घेता प्रवास चालू ठेवला तर कधी ना कधी यशाचा मार्ग हा सापडतो. फारच अलंकारिक…
Read More...

त्यादिवशी विलासराव रितेशला म्हणाले,”तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची घेतो.”

असं म्हणतात, मोठ्या वटवृक्षाच्या छायेत लहान रोपांची वाढ होत नाही. पण काही रोपं अशीही असतात जी वटवृक्षाच्या छायेत राहून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. वटवृक्षाची उंची गाठणं शक्य नाही, हे त्यांना माहीत असतं. तरीही वटवृक्षाची सावली…
Read More...

आणि बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निळू फुलेंना लोकांनी उभं राहून मानवंदना दिली..

भारतीय सिनेमा क्षेत्रात असे कलाकार होऊन गेले आहेत, जे कायम प्रसिध्दीच्या शिखरावर होते. ज्यांनी अमाप अशा लोकप्रियतेचा अनुभव घेतला. परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं. आपण मोठे कलाकार आहोत, असा कोणताही गर्व अथवा…
Read More...

1983 सालच्या आयर्लंड महोत्सवात भारताला पहिलं पारितोषिक मिळालं ते विठ्ठल उमप यांच्यामुळे

महाराष्ट्राला शाहीरांची मोठी परंपरा आहे. शाहीर अमर शेख, शाहीर साबळे असे अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत. यापैकी एक महत्वाचे शाहीर म्हणजे विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचा आवाज महाराष्ट्रातील तमाम जनतेने ऐकला…
Read More...

दिलीपकुमारांनी ट्रोलिंगला तसच प्रेमानं उत्तर दिलं असतं जस त्या ॲसिडहल्ला करणाऱ्याला दिल होतं

दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असा आवाहन त्यांच्या पत्नी सायराबानो यांनी काही दिवसांपूर्वी केलं. अनेक माध्यमांनी ही बातमी लावली. पण जेव्हा बातमी आली तेव्हा प्रत्येक ठिकाणी कमेंटमध्ये एकच सुर निघाला तो म्हणजे…
Read More...