Browsing Category
आपलं घरदार
सगळी संपत्ती देशाला देणाऱ्या व्यापाऱ्याला सुभाषबाबूंनी ‘सेवक ए हिंद’ पदवी दिली…
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक असं नाव ज्यांच्या नावाशिवाय भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढा अपूर्ण आहे. ते नाव म्हणजे सुभाषचंद्र बोस.
आझाद हिंद सेनेची स्थापना करून मोठा लढा ब्रिटिशांविरोधात सुभाषबाबूंनी उभारला होता. या आझाद हिंद सेनेला…
Read More...
Read More...
जॉर्ज फर्नांडिस यांनी काश्मिरातील तरुणांना संपूर्ण देशभरात व्यवसाय उभारून दिले होते…
साधारण १९८९ सालाच्या दरम्यान काश्मीर मधील परिस्थिती हळूहळू चिघळण्यास सुरवात झाली होती. तिथल्या फुटीरतावादी संघटनांनी डोके वर काढले होते. काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले होते. त्यावर्षीच्या काश्मीरमधल्या लोकसभा निवडणुका अत्यंत संवेदनशील…
Read More...
Read More...
राणी दुर्गावतीने अखेरच्या क्षणांपर्यंत मुघलांना शरण न जाता आत्मबलिदान दिलं…
आपल्या भारताच्या इतिहासात अनेक वीर-वीरांगना आपल्याला माहिती नाहीत. ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशा अनेक लोकांबद्दल आपल्याला पुष्कळ माहिती नसते. भारताच्या इतिहासात मोजक्याच वीरांगना झाल्या त्यापैकीच एक म्हणजे…
Read More...
Read More...
मराठीच काय भारताचा पहिला मुस्लिम पंतप्रधान बनायचं स्वप्न अंतुले बघत होते..
एककाळ होता अहद तंजावर तहद पेशावर मराठा साम्राज्य पसरलं होतं. महादजी शिंदेसारखा शूर योद्धा मुघल बादशाहला अंकित करून भारताचा कारभार हाकायचा. मराठी माणसाची दहशत इंग्रजांपर्यंत पसरली होती. मात्र पुढच्या पाय ओढण्याच्या राजकारणात मराठी व्यक्ती…
Read More...
Read More...
अप्पा बळवंत चौकात चक्क रणगाडे शिरले होते. गोळीबार देखील झाला होता..
पुण्याला शिकायला आलाय आणि त्याला अप्पा बळवंत चौक माहित नाही असं कधी होत नाही. आपल्या गावाकडं शाळेची वह्या पुस्तक घ्यायचं म्हटल्यावर एक दुकानं असत. पण या विद्येच्या माहेरघरी वह्या पुस्तकांचं एक छोट गावचं वसलंय. त्याला अप्पा बळवंत चौक…
Read More...
Read More...
पानिपतातल्या लढाईबद्दलचे गैरसमज दूर केले आणि मराठ्यांचा पराक्रम जगापर्यंत पोचवला..
आपल्याला नेहमीच असं वाटतं राहिलंय की, मुंबईचा इतिहास आणि त्या संबंधी सर्व गोष्टी या पोर्तुगीजांनी आल्यावर लिहून ठेवल्या. म्हणजे उलट्या शब्दात पोर्तुगाली आल्यावर मुंबईचा इतिहास लिहिला गेला. पण तस अजिबात काही नाहीये. जेव्हा प्रसिद्ध इतिहासकार…
Read More...
Read More...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर या दोन…
Read More...
Read More...
अवघ्या १० मिनिटात त्यांनी सर्वशक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं..
संध्याकाळची वेळ. सर्वकाही शांततेत सुरू आहे असं वाटत असतानाच सेकंड क्लास डब्यातून कोणीतरी साखळी ओढली. काकोरी स्टेशन पासून मैल-दीड मैल लांब आलेली '8 Down ट्रेन' जागेवरच थांबली. तेवढ्यात तीन क्रांतिकारक डब्यातून उतरले आणि काकोरी स्टेशनवर आमचं…
Read More...
Read More...
प्राणावर बेतलं, जखमी झाले तरीही त्यांनी अमरनाथ यात्रा थांबू दिली नाही
'जय जवान, जय किसान' हा नारा आपण मोठ्या अभिमानाने देतो. कारण देशातल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या जवानांवर खूप अभिमान आहे, आणि का असू नये. आपल्या जिवाची बाजी लावत भारतीय सैन्य देशाच्या आणि देशाच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर तैनात असतात.…
Read More...
Read More...
विलासराव देशमुखांनी १० आमदारांची भेट दिली म्हणूनच युतीचं सरकार स्थापन झालं होतं ?
नव्वदच्या दशकातला काळ. शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा अखेर विधानभवनावर फडकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तर गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं.
मनोहर…
Read More...
Read More...