Browsing Category

कट्टा

सुंदरबनच्या जंगलात घडलेलं दलित स्थलांतरितांचं हत्याकांड जगापुढं आलंच नाही.

बंगालच्या फाळणी आता जवळपास पक्की झाली होती. हिंदूंसाठी पश्चिम बंगाल आणि मुस्लिमांसाठी पूर्व बंगाल अशी फाळणी जवळपास सगळ्यांनी मान्य केली होती. पण एक गोष्ट मध्येच अडकली. बंगालच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या प्रतिनिधींनी एकसंध बंगालसाठी…
Read More...

छपरी थेरं करण्यापेक्षा, इंस्टाग्रामवरुन पैसे कसे छापायचे हे माहिती करुन घे भिडू

आजकाल झटक्यात फेमस व्हायचा आणि पैसे कमवायचा ट्रेंड आलाय. आणि ही सर्वोच्च देणगी दिलीये इंस्टाग्रामनं. तशी सुरुवात केली टिकटॉकनं, पण नंतर  टिकटॉकचा बाजार उठला आणि इन्टाग्रामनं आपलं रिल्स मार्केटमध्ये उतरवलं आणि ते सुद्धा विथ प्रॉफिट. मग काय…
Read More...

प्रदूषणामुळं बेजार झालेल्या दिल्लीनं पीयूसीची स्कीम वापरुन बघायचं ठरवलंय…

३१ डिसेंबरचा किस्साय. त्या दिवशी आपण एकदम क्लीन माणूस असतोय. सोमरस, कोंबडी असलं कायच त्यादिवशी करत नाय. गुमान घरात जे बनवलेलं असतंय, ते खाऊन अवॉर्ड शो बघायचा.. असा आपला ठरलेला कार्यक्रम. आता आपल्या तोंडाला कसलाच वास येत नाय, आपल्याकडे…
Read More...

हेच ते ८ बजेट ज्यांनी भारताचा इतिहास बदलला

जानेवारी महिना एन्ड व्हायला लागला कि, भारतातल्या सगळ्यात महत्वाच्या विषयावर चर्चा रंगायला सुरुवात होते ते म्हणजे बजेट. सर्वसामान्यांपासून ते मोठं- मोठ्या उद्योजक आणि नेतेमंडळी या बजेटचीच वाट बघत असतात. कारण त्यावरचं अख्ख वर्ष कारभार चालतो.…
Read More...

बैलगाडीवर लायब्ररी उभारुन ताटलीच्या आवाजावर शिकवणाऱ्या मास्तरीण बाई !

करोना महामारीमुळे शाळाच बंद झाल्या आणि शाळेच्या पटांगणात खेळणारी मुले दिसेनाशी झाली. खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांचे शिक्षण मोबाइल स्क्रीन वर आले. एक विचार करा जेव्हा मोठे लोकं वर्क फ्रॉम होम ला कंटाळले तर लहान पोरांची काय हालत असेल. शाळा…
Read More...

प्रेक्षकांना थेटरपर्यंत खेचून आणायला जे स्टारडम लागतं ते फक्त अंकुशकडे आहे

आम्ही कॉलेजला असल्यापासूनच अंकुशचं नाव ऐकून होतो. कॉलेजेस वेगळी असली तरी. अंकुश आणि भरत... अंकुश तर हिरो होणार याची आम्हा मुलांना खात्री होती कारण आम्हा मराठी मुलांमध्ये सहसा न आढळणारा फॅशन सेन्स आणि एक स्मूदनेस होता त्याच्या वावरात आणि…
Read More...

विद्यार्थी आंदोलनामुळे आणीबाणीचं रामायण घडलं आणि देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली

भारतीय तरुण संघटना ज्यांच्या एकीने इतिहास घडवलाय. देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलंच पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक हक्काच्या गोष्टींसाठी आणि चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध या संघटनांनी आवाज उठवलाय. ज्यामुळे मंत्री- नेते मंडळी तर घरी बसलेच,…
Read More...

जग्गू दादा म्हणाला हे काम तर फक्त गडकरीच करू शकतात

राजकीय जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात नितीन गडकरींचा अव्वल क्रमांक लागतो. आजही मोदी सरकारमधल्या सगळ्यात कार्यक्षम नेत्यांमध्ये गडकरींचा गणले जातात. त्यांच्या या…
Read More...

मनी हाईस्टपेक्षा वाढीव कांड मुंबईत झालेलं त्याचा हा खतरनाक किस्सा…

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'स्पेशल 26' ला जबरदस्त यश मिळालं होतं. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. पण चित्रीकरणासाठी काही बदल करण्यात आले जे सहसा केले जातात. या चित्रपटात अक्षय कुमारने साकारलेली व्यक्तिरेखा त्याच्या खऱ्या नावाचा…
Read More...