Browsing Category
तात्काळ
जास्त दिवसांचं अधिवेशन घेणं केंद्राला जमतं पण महाराष्ट्रात कोरोनाचं कारण दिलं जातं…
अधिवेशन... मग भले ते संसदेचे असो वा विधिमंडळाचे... लोकशाहीतील एक प्रमुख हत्यार म्हणून त्याकडे बघितले जातं. यात आमदार-खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळत असते. तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख,…
Read More...
Read More...
या तीन भावंडांमुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांविरोधात भांडण सुरु झाली आहेत….
दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या भारतीयांविरोधात चांगलाच असंतोष पसरला आहे. तिथल्या स्थानिक लोकांकडून डरबन आणि जोहान्सबर्ग या मोठ्या शहरांमध्ये भारतीयांवर हल्ले सुरु आहेत. त्या विरोधात भारतीय देखील शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. आफ्रिकन…
Read More...
Read More...
मोदींविरोधात चौकशी आयोग नेमायचा होता ; पवारांचा एक फोन आला आणि निर्णय गुंडाळला
सध्या राज्यातील फोन टॅपिंगचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. यात २०१६ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांचे फोन टॅप केले असल्याचे आरोप काँग्रेसने केले आहेत. सोबतचं नाना पटोले यांनी आताच्या सरकारवर देखील फोन टॅपिंग करण्यात आल्याचे आरोप…
Read More...
Read More...
मराठीला अभिजात दर्जाच्या मागणीला आज ८ वर्ष झाली, पण प्रस्ताव केंद्राकडे धूळखात आहे…
मराठी भाषा.. महाराष्ट्राचा अभिमान.. अनेक बोली अनेक संस्कृती पोटात घेऊन सर्वत्र संचार करणारी मराठी भाषा हजारो वर्षे जुनी आहे. आजवर कित्येक महाकाव्ये, ग्रंथ कादंबऱ्या, नाटके, कविता यामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले. जगातल्या सर्वात जास्त…
Read More...
Read More...
अंतुले विरुद्ध दि.बा.पाटील यांच्यात झालेली लढत रायगडवासी कधीच विसरणार नाहीत…
बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. एक वादळी नेतृत्व. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून पडलेल्या…
Read More...
Read More...
नाना पटोले काँग्रेसला नक्की फायद्यात घेऊन जात आहेत कि अडचणीत?
नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्विकारल्यापासून त्यांच्या आक्रमक वक्तव्यांची बातमी झालेली नाही असा दिवस क्वचितच उजाडला असेल. अशाच काही आक्रमक वक्तव्यांमुळे मागच्या २ दिवसांमध्ये नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
काल…
Read More...
Read More...
रविशंकर प्रसाद यांच्यावर गोळीबार झाला अन् तेव्हापासून लालू बिहारच्या सत्तेबाहेर गेले…
बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र, त्यापेक्षा जास्त चर्चा होते आहे ती मंत्रिमंडळातल्या राजीनाम्यांची. यात केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या राजीनाम्याची…
Read More...
Read More...
समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची नेमकी आव्हान काय आहेत?
काल दिल्ली उच्च न्यायालयाने बहुचर्चित समान नागरी कायद्याबाबत एक मोठं भाष्य केलं. नुसतं भाष्यचं नाही केलं तर न्यायालयाने केंद्र सरकारला सामान नागरी कायदा लागू करण्याबाबतचे योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले.
न्यायालय काल म्हणाले,…
Read More...
Read More...
नरेंद्र मोदींच्या यशाचं ब्रेन समजली जाणारी संस्था त्यांच्या अपयशाचं श्रेय देखील घेईल..?
सध्या केंद्रात एक मोठी राजकीय घडामोडी घडली. ती म्हणजे नुकताच झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार. यात पंतप्रधान मोदींकडून अनेक नव्या चेहऱ्यांना आखाड्यात उतरवण्यात आलं आहे. सोबतचं तब्बल डझनभर मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात रविशंकर…
Read More...
Read More...
नारायण राणे मंत्री तर झाले, पण या आव्हानांना कसं सामोरं जाणार हा प्रश्नच आहे…
नारायण राणे आता केंद्रात मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाचं खात सोपवण्यात आलं आहे. यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. मात्र ज्या प्रमाणात अभिनंदन होतं आहे, त्यापेक्षा कैक पटीने जास्त…
Read More...
Read More...