Browsing Category

तात्काळ

सत्ता आणि मुख्यमंत्री असताना देखील शिवसैनिक पक्ष का सोडत आहेत?

सत्ता नसतांना नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जातात यात नवीन काही नाही. मात्र गेल्या दिड वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे, मुख्यमंत्रीपद आहे. पण त्याचं शिवसेनेमधील जेष्ठ शिवसैनिक, उपनेते, कार्यकर्ते एक तर पक्ष सोडून जात आहेत किंवा आपली नाराजी…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीला आतापर्यंत हे मोठे प्रोजेक्ट्स दिले आहेत…

नरेंद्र मोदी काल आपल्या मतदारसंघात अर्थात वाराणसीमध्ये होते. जवळपास ८ महिन्यानंतर ते मतदारसंघात गेले होते. या दौऱ्यात त्यांनी १८६ कोटी रुपये खर्चून बहुचर्चित रुद्राक्ष कन्वेंशन अँड को-ऑर्परेशन सेंटरचं लोकार्पण केलं. सोबतच अवघ्या ५ तासांच्या…
Read More...

चुकून भरलेल्या एका फॉर्मने सुरेखा सिक्रि छोट्या पडद्यावरच्या दादीसा बनल्या….

टीव्हीवर सिनेमांपेक्षा सगळ्यात जास्त मालिका पाहिल्या जातात यात तर काही वादच नाही. दिवसभर या सिरीयल चालू असतात आणि अनेक लोकांना या सिरियलचा लळा लागतो. छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या या मालिकांमधील पात्र इतक्या जवळची वाटू लागतात आणि निदान त्यांना…
Read More...

आरेसाठी प्रयत्न केले तसे नाशिकमधील २ लाख झाड वाचवण्यासाठी प्रयत्न करणार का?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरेचं जंगल वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले हे सर्वश्रुत आहे. यात मग सेव्ह आरे मोहिमेपासून ते मेट्रो कारशेडची जागा बदलून ती कांजूरमार्गला हलवण्यासाठीच्या निर्णयांचा समावेश दिसून आला. त्यातुनच एकूणच…
Read More...

म्हणून सोनिया गांधी अध्यक्षपदाच्या नावासाठी कमलनाथ यांचा विचार करत असाव्यात…

आज सकाळी जेष्ठ काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ दिल्लीत पोहोचले. तिथं त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. आता ही भेट कोणत्या कारणांसाठी होती हे सध्या तरी स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र याच…
Read More...

ज्या ‘प्रश्नमने’ ठाकरेंचा नंबर काढला आहे, त्यांनीच मोदींना पंतप्रधान होण्याचा विश्वास…

काल महाविकास आघाडीसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आली, यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अगदी शिखरावर असलेली बघायला मिळाली. देशातील जवळपास १३ राज्यांमधून उद्धव ठाकरे हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय…
Read More...

कोरोना लसीचं माहित नाही पण डोलो ६५० चे मालक रग्गड श्रीमंत झालेत ..

भावड्या गेले वर्ष दिड वर्ष झाले कोरोनाचा दंगा सुरु आहे. पहिली लाट दुसरी लाट येऊन गेली अजून तिसरी चौथी लाट येणार असं म्हणतात. काय खरं काय खोटं माहित नाही. सगळ्यांचे धंदे बंद पडलेत. सगळ्यांची तोंडं वाकडी झाली आहेत. या वर्षी कोरोना लस आली…
Read More...

या कारणांमुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठिंब्यापेक्षा विरोध जास्त होतं आहे…

उत्तर प्रदेशमध्ये नवीन लोकसंख्या कायद्याची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठीचा मसुदा देखील सध्या प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर लोकांची प्रतिक्रिया देखील मागवण्यात आली आहे. या मसुद्यानुसार,  उत्तरप्रदेश राज्यात दोनपेक्षा जास्त मुलं…
Read More...

कधीकाळी ३५ रुपयांवर असलेलं किमान वेतन आज ७ व्या वेतन आयोगानंतर १८ हजारांवर आहे…

आज सगळ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून खुशखबर मिळाली. यात ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्ता आता पुन्हा मिळण्यास सुरुवात होणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेल्या या आयोगामुळे जवळपास १ कोटी केंद्रीय कमर्चाऱ्यांच्या पगारात…
Read More...

नेपाळच्या नव्या पंतप्रधानांमुळे भारत-नेपाळ चे सबंध सुधारतील का ?

शेर बहादुर देउबा....नेपाळ चे सलग पाचव्यांदा पंतप्रधान झाले आहेत.  नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ७४ वर्षीय शेर बहादूर देउबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेपाळ राज्यघटनेच्या अनुच्छेद ७६(५) चा वापर करून…
Read More...