Browsing Category
तात्काळ
मनमोहनसिंगांच्या कायद्यामुळे भारताची फ्रांसमधील १७७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त होणार आहे…
भारत...!!! जगातील ५ व्या क्रमांकाची आणि आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. पण असा जगभर डंका घुमवणाऱ्या भारताची संपत्ती कोणीतरी जप्त करणं हि काय आपल्यासाठी प्रतिमेसाठी तशी काही फारशी चांगली गोष्ट नाही. त्यातही आपल्या…
Read More...
Read More...
एकदा कार ओव्हर टेक करण्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात बाचाबाची झाली होती
राज्य सरकारवर टीका करताना भाजपचे आमदार आमदार नितेश राणे यांनी परवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून वातावरण तापण्याची शक्यता दिसताच नीतेश यांनी काल ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले आहेत.
काय…
Read More...
Read More...
याचा अर्थ आता शिवसेना – भाजप कधीच एकत्र येणार नाहीत का?
मागच्या काही दिवसात राज्यात शिवसेना - भाजप पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा चालू होत्या. काही माध्यमांनी त्याबाबतच्या बातम्या देखील दिल्या. तर काही माध्यमांनी त्याची सूत्र देखील मांडली. यात मग देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचं सांगिलं…
Read More...
Read More...
आणि त्या एका घोषणेनंतर डॉ. हर्षवर्धन यांचा टप्याटप्प्यानं कार्यक्रम होत गेला…
काल नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जवळपास ३७ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर त्याचवेळी डझनभर मंत्र्यांना नारळ देण्यात आला. यात प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरीयल 'निशंक', संतोष गंगवार, संजय धोत्रे…
Read More...
Read More...
आबांमुळे MPSC एका वर्षात पीएसआय भरती करून त्यांना नोकरीवर रुजू करायची…
काल पीएसआयची परिक्षा देत असलेल्या मुलाने प्रातिनिधिक स्वरूपात दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणजेचं आबांना एक पत्र लिहीलं. यात २०१९ पासून पीएसआयचं ग्राउंड न झाल्यामुळे त्या मुलाने आबांना एक विनंती केली आहे. ही विनंती काय? तर आता…
Read More...
Read More...
प्रशासनात तरुणांचा सहभाग असणारी मुख्यमंत्री फेलोशिप योजना ठाकरे सरकारने बंद केली
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत पास होऊनही मुलाखत झाली नाही आणि नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने शनिवारी आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. या नंतर…
Read More...
Read More...
ज्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली त्या नेत्यांचं पुढे काय झालं?
नारायण तातू राणे...!! एकेकाळचे कडवट शिवसैनिक आणि आता भाजपची धडाडती तोफ अशी ओळख असलेले राणे आता केंद्रात मंत्री झाले आहेत. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस, पुढे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि भाजप असं वळणावळणाचं राजकारण राहिलेले आणि त्यातून…
Read More...
Read More...
नव्यानं स्थापन झालेलं सहकार मंत्रालय महाराष्ट्रासाठी स्पेशल ठरणार कि कुरघोडीचं राजकारण…
आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. देशभरातून महत्वाचे नेते राजधानीत दाखल होऊ लागले आहेत. यात महाराष्ट्रातून देखील नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड यांची नाव अंतिम असल्याचं मानलं…
Read More...
Read More...
२ दिवसांच्या राड्या पलीकडे सभागृहांमध्ये काय कामकाज झाले?
आज राज्य विधिमंडळाचे २ दिवसीय पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. यात सर्वात जास्त मुद्दा गाजला तो तालिका अध्यक्षांच्या समोर आमदारांनी घातलेल्या गोंधळाचा आणि त्यातुन १२ आमदारांच्या निलंबनाचा. भाजपकडून काल या निलंबनाचा निषेध नोंदवला होता.
त्या…
Read More...
Read More...
एका मंत्रिमंडळाच्या विस्तारातून १० राज्यातील नेत्यांना खुश करण्याचा भाजपचा प्लॅन असणाराय…
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींनी वेग घेतला आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बंगाल, आसाम, बिहार या राज्यांमधून नेते राजधानीत दाखल होऊ लागले आहेत. सोबतच ८ राज्यांचे राज्यपाल देखील बदलण्यात…
Read More...
Read More...