Browsing Category

तात्काळ

मुंबईत पाणी साचू नये म्हणून चितळेंनी १५ वर्षापूर्वी योजना दिली, पालिकेनं अजून पूर्ण केली नाही

यावर्षीच्या मान्सूनचा पहिला पाऊस आज मुंबईत दाखल झाला. तसं दरवर्षीचं गणित बघितलं तर तो १० जूनला दाखल होतं असतो. पण यंदा एक दिवस आधीच आगमन झालं. बरं पण एक दिवस आधी आला म्हणून मुंबईच्या परिस्थितीमध्ये मात्र काहीही बदल झालेलं नाही. यंदा देखील…
Read More...

भारत-पाकिस्तानमधील बासमती तांदळाचा वाद आता युरोपियन युनियनमध्ये पोहोचला आहे.

भारत आणि पाकिस्तान. दोन्ही सख्खे शेजारी देश, पण एकमेकांविरोधात पक्कं शत्रुत्व बाळगून असलेले देश. यामागचं कारण म्हणजे मागच्या ७० वर्षात न सुटलेला सीमावाद आणि त्याला जोडून असलेला काश्मीरचा वाद. हे दोन्ही वाद सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत.…
Read More...

आजकाल नाही तर गेली ७० वर्षे भारतात मोफतच लसीकरण होत आलंय…

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह आले होते. नोटबंदीपासून त्यांच्या लाईव्ह येण्याचा जनतेने धसकाच घेतलाय. कधी काय बंद करतील सांगता येत नाही. कोरोना काळात देखील जनता कर्फ्यू थाली बजाव पणती लगाव लॉकडाऊन सारखे प्रोग्रॅम देणाऱ्या मोदींनी काल…
Read More...

उद्धव ठाकरेंनी हिशोब मांडला, केंद्र सरकार महाराष्ट्राला एवढं देणं बाकी आहे… 

आपल्या दोस्तांमध्ये तारक मेहता मधल्या भिडे सारखा एखादा खट हिशोबी माणूस असतोय, त्याच्याकडे जरा जरी उधारी बाकी राहिली कि लगेच चार चौघात ओरडून अपमान करत असतोय. उधार घेणाऱ्याने लाजून तरी पैसे परत करावेत यासाठी जाहिरातीची टेक्निक उधारकर्ते वापरत…
Read More...

नवनीत राणा यांची खासदारकी राहणार कि जाणार ?

नवनीत राणा-कौर यांची खासदारकी धोक्यात... आज दिवसभर अशा अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. कारण आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठकडून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. सोबतच त्यांना २ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला…
Read More...

निमित्त मराठा आरक्षणाचं, पण या भेटीमागून वेगळंच काही शिजतंय का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळेचं…
Read More...

केंद्र विरुद्ध राज्य ; IAS, IPS अधिकाऱ्यांवर नेमका अधिकार कोणाचा?

गेल्या काही दिवसांपासून देशात अल्पन बंडोपाध्याय प्रकरण चांगलचं गाजत आहे. त्यांची केंद्रात बदली करण्यात आली, ममता बॅनर्जी यांनी त्यांना सोडण्यास नकार दिला आणि दिदींनी बंड्योपाध्यायांची सध्या गरज असून त्यांना जाऊ न देण्याची भूमिका घेतली.…
Read More...

न्यायालयानं २ आठवड्यात हिशोब मागितला होता, मोदींनी ५ दिवसात फुकट लसीची घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यात त्यांनी २ मोठ्या घोषणा केल्या. एक म्हणजे "२१ जून २०२१ पासून १८ वर्षांवरील सगळ्यांना केंद्र सरकारकडून मोफत लस दिली जाईल, आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना लसीचा पुरवठा…
Read More...

नळावरच्या भांडणाला लाजवेल असा वाद दिल्लीत एका योजनेवरून सुरु आहे..

दिल्लीत असा एखादा दिवस क्वचितचं जातं असावा ज्या दिवशी केजरीवाल सरकार आणि मोदी सरकार यांच्यात वाद झाला नाही. प्रॉपर नळावरच्या भांडणांना पण लाजवेलं असा हा वाद असतो. सध्या या वादाचं कारण आहे ते केजरीवाल यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या 'घर…
Read More...

२९, ३०, ३१ अजून ९ दिवस आहेत असं अजितदादा म्हणालेले, पहा या ९ दिवसात काय केलं..?

२८ मे २०२१ खा. संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत चर्चा आणि अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर २७ आणि २८ मे रोजी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून अगदी शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज…
Read More...