Browsing Category

तात्काळ

आचार्य तुषार भोसले कोण आहेत? त्यांना आचार्य ही पदवी कोणी दिली ?

राज्य सरकारने राज्यातील मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी दिली आहे. या पालख्या बसमधून जातील आणि यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यावर वारकरी…
Read More...

नाशिकच्या पोखरलेल्या ब्रम्हगिरीला वाचवण्यासाठी आता ६ राज्य एकत्र आली आहेत…

नाशिकचा ब्रम्हगिरी पर्वत. निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केलेला सह्याद्रीच्या कुशीतील हा विस्तीर्ण पसरलेला हा पर्वतराज. सोबतच वर्षानुवर्ष ऊन-पाऊस, वादळ-वाऱ्यासाह इतर आव्हानांचा सामना करत आणि अनेक संकटापासून तीर्थक्षेत्र त्र्यंबकनगरीचं संरक्षण…
Read More...

३०० वर्षांपूर्वी वारणेचा तह झाला होता, त्यानंतर आता सातारा-कोल्हापूर गाद्या एकत्र येत आहेत

सातारा आणि कोल्हापूर. हिंदवी स्वराज्याच्या दोन ऐतिहासिक गाद्या. दोन्ही गाद्यांना राज्यात तेवढाच मान दिला जातो. सध्या सातारच्या गादीचे वारसदार आहेत खासदार उदयनराजे तर कोल्हापूरच्या गादीचे वारसदार खासदार संभाजीराजे. हे दोन्ही राजे सध्या…
Read More...

बी टीम म्हणून हेटाळणी केली आणि आता काँग्रेस वंचितला हात पुढे करतेय. कसा झाला हा बदल?

महाराष्ट्राच्या राजकारणचं घोडं चौफेर उधळलय. कोण काय करतंय, काय बोलतंय कशाचा कशाला ताळमेळ लागेना. हल्ली हल्ली हे राजकारण विकेंडच्या बैठकीसारखा वाटायला लागलंय. म्हणजे समजायला थोडा वेळ लागतोय, सुरुवातीला सगळं अंधुक अंधुक, नंतर एकदा का रक्तात…
Read More...

भाजपच्या होर्डिंग्सवर कॉंग्रेस, सेना, MIM ; पुण्यातला पॅटर्न देशात गाजला पाहीजे भिडू…

डिजीटल किंवा होर्डिंग लावणं ही काय लय मोठ्ठी गोष्ट नाही, हजारभर रुपयात होर्डिंग होतो. एक चौक बघायचा चार कार्यकर्त्यांना कामाला लावायचं आणि द्यायचा लटकवून. होर्डिंग नेत्याचा असला तर प्रशासनवाले पण विचारायला येत नसतात. या होर्डिंगच्या…
Read More...

सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने या गोष्टींना बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं आहे…

देशात आणि महाराष्ट्र काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा त्यांच्यावर सरकारच्या प्रकल्पांना आणि योजनांना केवळ गांधी घराण्याची नाव देत असल्याची टिका सातत्यानं व्हायची. सध्या अशाच टीकांना राज्यात शिवसेनेला सामोरं जावं लागतं आहे. कारण सरकारच्या…
Read More...

पवार म्हणतात तसं, २०२४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढू शकतील का?

राज्यातील तीन पक्षांचं सरकार उत्तम काम करत आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमानं काम करतील काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिना दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील नेते,…
Read More...

भाजपला देणगी देणाऱ्यांवर ईडी कृपादृष्टी दाखवते हा शुद्ध गैरसमज आहे…

ईडी आणि सीबीआय. दोन केंद्रीय तपास यंत्रणा. या तपासासाठी जेवढ्या हुशार आणि चाप्टर मानल्या जातात तेवढ्याच बदनाम देखील आहेत. बदनाम यासाठी की, या केंद्रीय तपास यंत्रणांवर जेवढे आरोप होतात, तेवढे आरोप कदाचित एखाद्या राजकीय पक्षावर देखील होतं…
Read More...

राज्यातील ११ हजार मृत्यू लपवण्यामागे फक्त सिव्हिल सर्जन जबाबदार आहेत का?

राज्याच्या आरोग्य विभागानं नुकताच एक धक्कादायक आदेश दिला आहे. हा आदेश म्हणजे मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करा. तसंच या नोंदी न झाल्यास संबंधित…
Read More...

दिड वर्षात १५ वेळा महाविकास आघाडीने केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली आहे…

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आपल्याला काही वाक्य सातत्यानं ऐकायला मिळतात. सातत्यानं म्हणजे अगदी रोज म्हंटलं तरी हरकत नाही. ही वाक्य म्हणजे, 'अमुक गोष्ट केंद्रामुळे झाली. तमुक गोष्टी बाबत केंद्रानं मदत करावं, या गोष्टीचा…
Read More...