Browsing Category

तात्काळ

पोहरादेवी संस्थान राजकारणाच्या केंद्रबिंदूवर येण्यामागे ही आकडेवारी कारणीभूत आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरागडला भेट देत, बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी बंजारा भाषेतून केली. त्यानंतर बंजारा समाजासाठी ५३७ कोटींचा विकास आराखडा बनवल्याची…
Read More...

अनेक ठिकाणी डॅमेज झालेले झेंडे मिळालेत.. ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा अपमान केव्हा मानला जातो?

यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होतायेत. जल्लोषाचं कारण असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा स्वातंत्र्य दिवस जंगी साजरा करण्याचं आवाहन अक्ख्या भारताच्या जनतेला केलंय. 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या अंतर्गत तयारी सुरु झाली असून…
Read More...

राज्यातल्या राजकीय राड्यात कोरोनाचा विसर पडलाय, पण कोव्हिडचं संकट अजून टळलेलं नाही

गेल्या दोन महिन्यापासून राज्यात राजकीय राडा चालू आहे. या राजकीय राड्यात बंडखोर आमदार, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झालीय. मात्र अजूनही या राजकीय राड्याची चर्चा…
Read More...

चीन युद्धाच्या धमक्या देतंय, पण तैवान विरुद्धच्या संघर्षात भारताची भूमिका काय आहे ?

नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यावरुन सुरु झालेली चीनची आगपाखड अजूनही थांबलेली नाहीये. चीननं तैवानचं विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्यानंतरही पेलोसी यांनी आपला दौरा पूर्ण केला होता. जगभरातून त्यांच्या दौऱ्याबाबत जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया…
Read More...

या १० गोष्टी वाचा मग कळेल की, सत्ता बदलली तरी बिहारचं नशीब बदलत नाही…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आणि राजीनामा दिल्यानंतर लगेच नवीन सरकार स्थापनेचा दावा सुद्धा केला आहे. आधी ते भाजप सोबत सत्तेत होते आणि आता ते आरजेडी सोबत सत्तेत असतील. नितीश कुमार यांनी…
Read More...

अन् राजकारणात सहाव्यांदा पलटी मारत नितीशकुमार पुन्हा एकदा ‘पलटूराम’ ठरलेत !

आज देशाच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. एकीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होत शिंदे - फडणवीस सरकारने संसार मांडला तर दुसरीकडे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा संसार मोडला. भाजप-जेडीयू युती सरकार कोसळलं... नितीश यांनी…
Read More...

शिंदे गटाला लोकप्रियता देण्यात पुढे असलेले शहाजीबापू मंत्रिपदाच्या रेसमध्ये मागं पडले

"सिनियर लोक जे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि ते शिंदे साहेबांसोबत आले आहेत, त्यांना पहिले मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे. बाकी कुणीच नाराज नाहीये."  हे बोल आहेत शहाजीबापू पाटलांचे.  राज्याला आज मंत्रिमंडळ मिळालं आहे. नवीन…
Read More...

विस्तार तर झाला, पण शिंदे-फडणवीस गटाच्या मंत्र्यांचा इतिहास काय सांगतो..?

आज जवळपास ४० दिवसानंतर राज्यातल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. हे १८ मंत्री नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय इतिहास काय सांगतो आणि कुणाकुणाला प्रमोशन…
Read More...

संजय राऊतांनी कोठडीतून “रोखठोक” लेख लिहला..? कायदा काय सांगतो? काय खरं..

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा चेहरा असलेले शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांमध्ये आधीच अनेक संशयाच्या गर्तेत असलेल्या संजय राऊतांवर अजून एका संशयाची भर पडली आहे.  संजय राऊतांनी ईडीच्या…
Read More...