Browsing Category

तात्काळ

मोदींच्या बड्डेला ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ का साजरा होतो…? तर त्याचं उत्तर लय…

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस...! त्यानिमित्त भाजपकडून देशभरात 'सेवा सप्ताह' साजरा केला जातोय तर महाराष्ट्र सरकार 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा साजरा करतेय. सगळं काही हॅपनिंग चालू असतांनाच दुसरीकडे देशातील तरुण वर्ग आणि…
Read More...

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आला तर तो नागपूरलाच जाणार कारण…

वेदांत फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष टाटा एअरबस प्रोजेक्टकडे लागले आहे. २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रोजेक्ट आपल्याच राज्यात यावा यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक हे…
Read More...

आजवरचा इतिहास सांगतो, प्रोजेक्ट भारी असला की मोदी सुट्टी देत नाहीत..!!!

वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरु आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार असतांना सुद्धा तो गुजरातला पळवला गेला अशी टीका सुद्धा केली जात आहे. या सगळ्यामागे मोदींचा प्रभाव असल्याची टीका…
Read More...

फॉक्सकॉनचा 2 लाख कोटींचा प्रकल्प अखेरच्या क्षणी महाराष्ट्रातून गुजरातला कसा गेला?

१० जुलै २०१५ चा दिवस होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर होते. तेवढ्यात मुंबईवरून एक फोन आला. फॉक्सकॉनचे सीईओ टेरी गोउ मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ही बातमी ऐकताच आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून फडणवीस…
Read More...

कोणतंही शुभ काम असो अंबानी नाथद्वाराच्या मंदिरात पोहचतात, त्याला मोठ्ठा इतिहास लाभलाय

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला. नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात त्यांचा साखरपुडा झाला. अंबानी…
Read More...

पंजाबरावांनी बंगला गहाण ठेऊन संस्था वाचवली, आज याच संस्थेत वर्चस्वावरून राडा सुरु आहे

काल अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून ही निवडणूक शांततेत पार पडत असते. यंदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख यांचा प्रगती पॅनल आणि नरेशचंद्र ठाकरे यांच्या विकास पॅनलमध्ये निवडणुकीची चुरस…
Read More...

तनोट राय माता मंदिर : पाकिस्तानने या मंदिरावर ३००० हजार बॉम्ब फेकले पण एकही फुटला नाही

बॉर्डर चित्रपट बघितलाय? या बॉर्डर चित्रपटात एक सिन दाखवण्यात आलाय बघा... भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं असतं. पाकिस्तानच्या सैन्याने बॉम्बगोळ्यांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेली असते. एकामागून एक बॉम्ब बॉर्डरवरच्या पॅलेसला उध्वस्त करत…
Read More...

महाराष्ट्रात पण पीएम किसान योजना लागू होतेय, पण टाइमिंगचा पॅटर्न सगळीकडे सेमच आहे

२०१८ सालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना लागू केली होती. पूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीवर चालणाऱ्या या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच योजनेच्या धर्तीवर आज…
Read More...

ज्यांची भेट घेतल्यामुळे राहुल गांधींवर टीकेची झोड उठलीये ते धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया कोण आहेत?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होऊन २-३ दिवस होत नाही की वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात राहुल गांधी सापडल्याचं दिसत आहे. आधी त्यांनी यात्रेदरम्यान घातलेल्या टी-शर्ट वरून वाद सुरु झाला. राहुल यांनी परिधान केलेलं शर्ट ४१ हजारांपेक्षा…
Read More...